आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील महत्त्वाच्‍या घडामोडींचे डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केलेले विश्‍लेषण

चीनच्‍या स्‍टॉक मार्केटमध्‍ये सध्‍या अंत्‍यविधी व्‍यवस्‍थापन करणार्‍या आस्‍थापनांचे शेअर्सचे भाव वधारले आहेत. यावरून चीनमध्‍ये कोरोना महामारीच्‍या लाटेचे गांभीर्य लक्षात येते.

वनविभागाच्या अखत्यारितील पहाडेश्वर पर्वतावर बांधण्यात आली अवैध ११ थडगी !

७ जानेवारी या दिवशी आपण ‘अतिक्रमणकर्त्यांनी १०० टक्के बळकावलेला माहीम गड !’, याविषयीचा लेख वाचला. आज ‘वनविभागाच्या अखत्यारितील पहाडेश्वर पर्वतावर बांधण्यात आली अवैध ११ थडगी !’ याविषयीची माहिती देत आहोत.

तळपायांना तेल लावा आणि तणावमुक्‍त व्‍हा !

पाद (पाय) हे कर्मेंद्रिय असून त्‍यांमध्‍ये श्रीविष्‍णूंचे अधिष्‍ठान असते. त्‍यामुळे पाय स्‍वच्‍छ धुवून ते पुसावेत आणि मग त्‍यांना तेल लावावे. यामुळे शरीर, मन, इंद्रिये आणि बुद्धी यांची निर्णयक्षमता वाढून अनेक चांगले परिणाम साधले जातात अन् स्‍वतःची कार्यक्षमता वाढते.

राष्‍ट्रीय महिला आयोगाचे दायित्‍व काय ?

उर्फी भर रस्‍त्‍यात करत असलेले शरिराचे नग्‍न प्रदर्शन हे लहान मुले आणि मुली यांच्‍या मनावरही घातक परिणाम करणारे आहे. अजाणत्‍या वयात नको त्‍या गोष्‍टी समोर आल्‍याने बालमनावर होणारा गंभीर परिणाम कोण आणि कसा घालवणार ? हे चिंताजनक आहे.

विधीमंडळाचे कामकाज करतांना ‘जनतेचे प्रतिनिधी आहोत’, अशी जाणीव हवी !

सहस्रावधी प्रश्‍न प्रलंबित असतांना खरे तर शाळेतील गृहपाठाप्रमाणे नियमितचे कामकाज त्‍याच दिवशी पूर्ण करायचा दंडक लागू करणे आवश्‍यक आहे.

पाकच्‍या जिहादचे फलित !

भविष्‍यात भारतातील अल्‍पसंख्‍य कट्टरतावादी बहुसंख्‍य झाले, तर ते येथील लोकशाही ठेवतील का ? याचा विचार पुरो(अधो)गामी मंडळींनीही करावा. हिंदु धर्म कट्टरतावादाला जोपासत नाही. छत्रपती शिवरायांचा राज्‍यकारभार त्‍याचे प्रतीक आहे. ‘भारत हिंदुबहूल आहे, त्‍यामुळेच लोकशाही टिकून आहे !’

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्‍ह्यांमधील जलप्रदूषण आणि हिंदु विधीज्ञ परिषदेने आरंभलेला न्‍यायालयीन लढा !

जल, वायू, ध्‍वनी आणि घनकचरा यांचे प्रदूषण, जैविक किंवा वैद्यकीय कचरा प्रदूषण असे प्रदूषणाचे विविध प्रकार आहेत. संपूर्ण जीवसृष्‍टीला धोका उत्‍पन्‍न करणार्‍या प्रदूषणरूपी समस्‍येला वेळीच आवर घालणे आवश्‍यक आहे.

नूतन इंग्रजी वर्षाचे उत्‍सवगान कि आधुनिकांचे मद्यपान ?

इंग्रजी नवीन वर्षाचे उत्‍सवगान आहे, ज्‍यामध्‍ये ‘शराब’ (मद्य), ‘कबाब’ (मांसाहार) आणि ‘शबाब’ (यौवन) आवश्‍यक आहेत अन् आधुनिकतेचे प्रतीक मानली जाणारी ही कोणती हास्‍यास्‍पद संस्‍कृती आहे.

भारतातील धार्मिक दंगली : समस्‍या आणि उपाय

भारतातील हिंदु-मुसलमान दंगलींचा इतिहास पुष्‍कळ जुना आहे. भारतातील धार्मिक दंगलींची समस्‍या आणि त्‍यावरील उपाय यांविषयीचे विस्‍तृत लिखाण येथे देत आहोत.