‘तुर्कीये’चा धडा !

भूकंप अथवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती यावर मानव कायम वैज्ञानिक दृष्‍टीनेच उपाययोजनांचा विचार करतो. त्‍यासाठी आपल्‍या ऋषिमुनी-साधू-संत यांनी दाखवलेला शाश्‍वत मार्गच यावरील उपाययोजना आहे. तुर्कीये येथील भूकंपातून धडा घेऊन नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्‍यासाठी भारताने गतीने सिद्धता करणे आवश्‍यक !

भाविकांना आध्‍यात्मिक लाभ प्राप्‍त करून देणारी मंदिर व्‍यवस्‍था निर्माण व्‍हावी ! – परिसंवादामध्‍ये सहभागी झालेल्‍या विश्‍वस्‍तांचा मनोदय

मंदिरांच्‍या माध्‍यमातून देवहित, भक्‍तहित आणि धर्महित साधल्‍यास चांगले व्‍यवस्‍थापन साध्‍य होणे शक्‍य !

‘अखिल भारतीय संन्‍यासी संगम’ अधिवेशनाला तमिळनाडू सरकार आणि पोलीस यांचा विरोध अन् मद्रास उच्‍च न्‍यायालयाकडून हिंदूंना मिळालेला न्‍याय !

मिळनाडूतील हिंदुद्वेष्‍टे द्रमुक सरकार सातत्‍याने हिंदुविरोधी भूमिका घेते.या कार्यक्रमाला पोलिसांनी आडकाठी आणण्‍याचा प्रयत्न केला; परंतु मद्रास उच्‍च न्‍यायालयाने हिंदुत्‍वनिष्‍ठांना न्‍याय दिला. याविषयी सर्व हिंदूंनी देवाविषयी कृतज्ञता व्‍यक्‍त करावी आणि कितीही प्रतिकूल परिस्‍थिती असली, तरी हिंदूसंघटन करत रहावे.’

‘संकटात साहाय्‍य करतो तोच खरा मित्र’, ही म्‍हण सार्थ करणारी भारताची कृती !

एकीकडे त्‍याचे मित्र देश ‘आम्‍ही हे साहाय्‍य करू’ आणि ‘ते साहाय्‍य करू’, असली आश्‍वासने देण्‍यात व्‍यस्‍त आहेत. असे असतांना भारताने स्‍वतःचे शत्रूत्‍व बाजूला ठेवून तातडीने मानवतेच्‍या दृष्‍टीने लागणारे साहाय्‍य तुर्कीला पाठवून दिले आहे.

देवभक्‍तांनो, धर्मनिरपेक्ष सरकारच्‍या नियंत्रणातून धर्ममय मंदिरांना मुक्‍त करणे, हे धर्मसंस्‍थापनेचे कार्य आहे, हे लक्षात घ्‍या !

मंदिरांमध्‍ये सरकारी प्रतिनिधी आले की, प्रथा-परंपरांवर प्रतिबंध येतात, देवनिधीमध्‍ये भ्रष्‍टाचार होतो, अन्‍य पंथीय कर्मचारी ठेवले जातात. हे दुष्‍टचक्र थांबवायचे असेल, तर देवभक्‍त हिंदूंनी मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्‍त करण्‍यासाठी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे.

कुंडीतील मुंग्‍या घालवण्‍याचा सोपा उपाय !

मुंग्‍या हा निसर्गाच्‍या अन्‍नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे, हे लक्षात घेऊन शक्‍यतो विषारी औषधे घालून त्‍यांना मारू नये. हळद, कापूर, दालचिनी यांपैकी जी पूड घरात उपलब्‍ध असेल, ती साधारण १ – २ चहाचे चमचे कुंडीत आणि कुंडीखाली पसरून घालावी. या पदार्थांच्‍या उग्र वासाने मुंग्‍या निघून जातात.

सागरी कासवीची अचूकता !

प्रगत राष्‍ट्रांनी निर्माण केलेल्‍या ‘मिसाईल’ची (क्षेपणास्‍त्राची) अचूकता १ ते १० मीटर असते; याउलट परमेश्‍वराने निर्माण केलेल्‍या ८४ लक्ष योनीतील एका सागरी कासवीची अचूकता (पिन पॉईंट) आश्‍चर्यचकित करणारी आहे !, कशी ते या लेखात पाहूया . . .

दुपारी जेवून झोपायचे असल्‍यास अधिकाधिक अर्धा घंटा झोप घ्‍यावी !

दुपारी जेवून अधिक वेळ झोपल्‍यास शरिराचा रक्‍तप्रवाह हातापायांकडे अधिक प्रमाणात वळतो आणि पोटाकडे जाणारा रक्‍तप्रवाह काही अंशी न्‍यून होतो. त्‍यामुळे अन्‍नपचन नीट होत नाही. त्यासाठी . . .

तुष्‍टीकरणाच्‍या राजकारणाचा प्रवेश

मुसलमान तुष्‍टीकरणाचे राजकारण करणारे भारत राष्‍ट्र समितीसारखे पक्ष केवळ सामाजिक ध्रुवीकरण करतात !

महान भारतीय संस्‍कृती !

भारतीय संस्‍कृती आणि परंपरा सर्वश्रेष्‍ठ आहेत. त्‍यांच्‍यात वैश्‍विक नेतृत्‍व करण्‍याची क्षमता आहे; म्‍हणून ‘विश्‍वगुरु’ बनण्‍याचे स्‍वप्‍न पहाणार्‍या प्रत्‍येक भारतियाने आपल्‍या संस्‍कृतीशी नाळ घट्ट ठेवणे, तसेच आपल्‍या परंपरा जपणे, हे अपरिहार्य आहे. असे केल्‍यानेच आपली ऐहिक आणि पारमार्थिक उन्‍नती होऊन राष्‍ट्राची प्रगती होईल.