‘तुर्कीये’चा धडा !
भूकंप अथवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती यावर मानव कायम वैज्ञानिक दृष्टीनेच उपाययोजनांचा विचार करतो. त्यासाठी आपल्या ऋषिमुनी-साधू-संत यांनी दाखवलेला शाश्वत मार्गच यावरील उपाययोजना आहे. तुर्कीये येथील भूकंपातून धडा घेऊन नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी भारताने गतीने सिद्धता करणे आवश्यक !