‘लव्‍ह जिहाद’ आणि देशाच्‍या सुरक्षिततेचे महत्त्व

गेले दोन मास देशभरात वृत्तवाहिन्‍यांपासून ते सोशल मिडियापर्यंत चर्चेचा एकमेव विषय होता तो श्रद्धा वालकरच्‍या नृशंस हत्‍या प्रकरणाचा ! आफताब पूनावाला या मुसलमान तरुणाने राक्षसी पद्धतीने श्रद्धाचे ३५ तुकडे करून थंड डोक्‍याने ते शीतकपाटामध्‍ये (फ्रीजमध्‍ये) ठेवून नंतर जंगलात फेकले.

प्रजासत्ताक भारताचे आगामी संरक्षण धोरण !

‘देशाच्‍या सुरक्षेची विभागणी बाह्य सुरक्षा (भूमी आणि समुद्री सीमा), अंतर्गत सुरक्षा (काश्‍मीरमधील आतंकवाद, नक्षलवाद, बांगलादेशी घुसखोरी, ईशान्‍य भारतातील बंडखोरी, अमली पदार्थांची तस्‍करी यांपासून सुरक्षा) आणि अवकाश सुरक्षा या ३ भागांमध्‍ये करता येईल.

बनावट शाळांना अटकाव हवाच !

राज्‍यात ७५ सहस्रांहून अधिक विद्यार्थी हे मदरसा आणि अमान्‍यताप्राप्‍त शाळांमधून शिक्षण घेत आहेत, ही गोष्‍टही गंभीर आहे. अनधिकृत शाळा बंद केल्‍या पाहिजेत; कारण बनावट शाळांमधून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्‍यांचे भविष्‍य धोक्‍यात येऊ शकते.

सर्दी, खोकला आणि ताप यांमध्‍ये तुळशीचा उपयोग

‘सर्दी, खोकला आणि ताप यांवर तुळस हे रामबाण औषध आहे. हे विकार झाले असतांना तुळशीची २-२ पाने दिवसातून ३ वेळा चावून खावीत. तुळशीची १०-१५ पाने १ पेला पाण्‍यात उकळून वाफारा घ्‍यावा. दिवसातून २ वेळा १-१ कप तुळशीचा काढा (वाफारा घेऊन झाल्‍यावर शिल्लक रहाणारे पाणी) प्‍यावा. असे ३ ते ५ दिवस करावे.

वैद्यांनी सखोल आयुर्वेदाध्‍ययन करून ‘सुपरस्‍पेशालिटी’ (विशेष तज्ञ) वैद्य बनणे, ही काळाची आवश्‍यकता !

प्रत्‍येक वैद्याने कोणत्‍याही एका आवडीच्‍या विषयाची किंवा रोगाची निवड करावी आणि त्‍या संदर्भात सखोल आयुर्वेदाचे अध्‍ययन करावे. त्‍या विषयातील ‘सुपरस्‍पेशालिस्‍ट’कडे जाऊन काही काळ अनुभव संपादन करावा आणि मग स्‍वतः आत्‍मविश्‍वासाने आयुर्वेदानुसार त्‍या रोगाची चिकित्‍सा करावी.

सप्‍तपदीतील शेवटचे अन् सर्वोच्‍च पद : एकमेकांशी आत्‍मसख्‍य करणे

सप्‍तपदीतील शेवटचे पद म्‍हणजे गृहस्‍थ जीवनाचे सार ! ‘तू माझी ‘सखी’ हो एवढा उदात्त विचार आपल्‍या ऋषिमुनींनी दिला आहे. तो आचरावा’, ही प्रार्थना. ‘आम्‍ही’ या शब्‍दात ‘मी’ हे अक्षर येते; परंतु ‘मी’मध्‍ये ‘आम्‍ही’ येत नाही. तेव्‍हा मीपणा सोडून आम्‍ही बनून प्रारंभ करूया.’

प्रामाणिक राजकारणी आर्डन !

भारतात सत्तरी, पंचाहत्तरी, हेच कशाला, ८० वर्षे गाठलेले राजकारणी अजूनही राजकारणात सक्रीय आहेत. ‘अशांचे समाजाला योगदान किती ?’, हे पडताळण्‍याची वेळ आता आली आहे. आर्डन यांनी ‘खरा नेता तो, ज्‍याला पद सोडण्‍याची वेळ ठाऊक असते’, असे म्‍हटले होते. त्‍याचे चिंतन भारतीय राजकारण्‍यांनी करणे आवश्‍यक आहे.

तीळ चावून खाता येणे शक्‍य नसल्‍यास तिळाचे तेल प्‍यावे

‘लेखांक १२८’ मध्‍ये सांधेदुखी इत्‍यादी विकारांसाठी तीळ चावून खावेत’, असे सांगितले आहे. काहींना दात नसल्‍याने तीळ चावून खाणे शक्‍य होत नाही. अशा वेळी काय करावे ?

‘गृहिणी’ पद सांभाळणे

सर्व वेदवेत्‍या गुरुजनांना वंदन करुन ‘सप्‍तपदी’ या लेखमालेत हे ६ वे पुष्‍प गुंफत आहे. आजच्‍या विषयाला प्रारंभ करण्‍यापूर्वी महर्षि कण्‍व यांनी शकुंतलेला विवाह संस्‍कारापूर्वी एक उपदेश केला होता, तो पाहूया.

छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ म्‍हणायला लाज का वाटते ?

‘धर्माचा ठेका घेतलेले राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते जाणीवपूर्वक छत्रपतींचा अपमान करत आले आहेत. त्‍यांनी हा चावटपणा असंख्‍य वेळा केलेला आहे. त्‍यात ‘हा फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्‍ट्र आहे’, हे सांगण्‍याचा अट्टाहास असतो.