वाद चव्हाट्यावर !
स्वतःचे खरे दायित्व न पार पाडता केवळ पदाचे अपलाभ घेणारे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात ‘अर्थकारण’ करणारे प्रशासकीय अधिकारी लोकशाहीच्या उद्देशालाच हरताळ फासतात ! त्यांच्याविरुद्ध कारवाई का होत नाही ?, हे एक मोठे कोडे आहे !
स्वतःचे खरे दायित्व न पार पाडता केवळ पदाचे अपलाभ घेणारे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात ‘अर्थकारण’ करणारे प्रशासकीय अधिकारी लोकशाहीच्या उद्देशालाच हरताळ फासतात ! त्यांच्याविरुद्ध कारवाई का होत नाही ?, हे एक मोठे कोडे आहे !
वेदांशीप्रमाणे मुलींवर लहानणापासूनच शौर्याचे संस्कार असतील, तर ती कुणाही आफताब पूनावाला किंवा इक्बालच्या षड्यंत्राला बळी पडणार नाही आणि पुढची पिढी नक्कीच राष्ट्र-धर्मप्रेमी होईल !
‘पालापाचोळ्याच्या आच्छादनामुळे मातीचा पृष्ठभाग झाकला जातो. तो झाकल्याने पुष्कळ लाभ होतात. ‘आच्छादन करणे (भूमी झाकणे)’, हा नैसर्गिक शेतीतील महत्त्वाचा स्तंभ आहे.
‘आयकर विभागाकडून ‘बीबीसी’ (ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) या वृत्तसंस्थेच्या देहली आणि मुंबई येथील कार्यालयांचे गेले काही दिवस सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण ६० घंट्यानंतर संपले.
गेली अनेक वर्षे हिंदु समाजावर होणार्या अन्यायाच्या विरोधात लोकशाहीच्या मार्गाने उठवलेला कायदेशीर आणि शिस्तबद्ध आवाज म्हणजे हिंदु जनआक्रोश मोर्चा होय. सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी संपर्क झाल्यामुळे सर्वसामान्य हिंदु समाज म्हणून या मोर्चात रस्त्यावर उतरत आहे.
‘पूर्वीच्या काळी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती लहान मुलांच्या कानांमध्ये तेल घालायचे. मुलांनाही ते आवडायचे आणि गंमत वाटायची; पण नंतर वेगवेगळ्या माध्यमांतून ‘कर्णपूरण’ म्हणजे कानांत तेल घालण्याविषयी काही मतमतांतरे प्रचलित झाली अन् ते बंद झाले.
युद्धखोरीला चालना देण्यासाठी लागणार्या शस्त्रांची निर्मिती करायची आणि त्यातून आर्थिक लाभ कमवायचा, ही भांडवलशाही अमेरिकेची परंपरा आहे. अमेरिकेची ही कृती आर्थिक बस्तान जमवण्याचा राजमार्ग वाटत असली, तरी जगाला युद्धाच्या खाईत लोटणारी आहे, हे निश्चित !
योजना कोणतीही असो, ती योग्य पद्धतीने चालू हवी. सरकार ज्यांच्यासाठी योजना काढते त्यांच्यापर्यंत त्या सुविधा पोचत नाहीत. सरकारने इच्छाशक्ती वाढवून योजना लाभार्थींपर्यंत पोचण्यातील अडथळे दूर करावेत, हीच अपेक्षा !
पानिपतच्या लढाईत सदाशिवराव भाऊ प्राणपणाने लढले, तसेच श्री. भाऊ तोरसेकर आपल्या शक्तीप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांच्या विरुद्ध लढत आहेत. आपण हिंदूंनी अशा लढ्यात आपली शक्ती उभी केली पाहिजे.
गेली अनेक वर्षे हिंदु समाजावर होणार्या अन्यायाच्या विरोधात लोकशाहीच्या मार्गाने उठवलेला कायदेशीर आणि शिस्तबद्ध आवाज म्हणजे हिंदु जनआक्रोश मोर्चा होय.