मंदिरांना ऊर्जितावस्‍था हवी !

‘हिंदु हित की बात करेगा, वहीं देश में राज करेगा’च्या ऐवजी ‘जो हिंदु हित का काम करेगा वहीं देश में राज करेगा’, असा नारा देण्‍यात येऊ लागला आहे. त्‍या हिंदुहिताच्‍या कामामध्‍ये मंदिरांच्‍या संदर्भातील कामे पहिल्‍या क्रमांकावर असणे आवश्‍यक झाले आहे. असे झाले तर भारत जगाचा विश्‍वगुरु होण्‍यास वेळ लागणार नाही !

दिवसाचा आरंभ कृत्रिम रसायनयुक्‍त टूथपेस्‍टने करण्‍यापेक्षा आयुर्वेदिक दंतमंजन वापरा !

प्रतिदिन सकाळी उठल्‍यावर, तसेच रात्री झोपण्‍यापूर्वी दंतमंजनाने दात घासल्‍याने तोंडातील विकृत कफ दूर होतो, तसेच दातांना बळकटी येते. दात किडणे थांबून दातांचे आरोग्‍य सुधारते.

पुण्‍यातील ‘अराजकीय’ आंदोलन ?

सध्‍याचे लोकप्रतिनिधी आपल्‍या ‘कर्तव्‍या’चेही राजकारण करत केलेल्‍या कार्याचे ‘श्रेय’ लाटण्‍याचा केविलवाणा प्रयत्न करतात. यामध्‍ये काही वर्षांचा कालावधी निघून जातो. त्‍यातून समाजाचे पर्यायाने देशाची हानी होते. सामान्‍यांना प्रश्‍न पडतो की, राजकारण केल्‍याविना काहीही होऊ शकत नाही का ?

संघशक्‍ती निर्माण करणार्‍या शिक्षणाचे महत्त्व !

आपल्‍या देशातील शिक्षणव्‍यवस्‍था ही गुरुकुल पद्धतीची आहे. परकियांनी आक्रमण करून विशेषतः इंग्रजांनी आपली संपूर्ण शिक्षणव्‍यवस्‍था अंतर्बाह्य पालटली.

रसायनांच्‍या फवारण्‍यांचे आरोग्‍यावर होणारे दुष्‍परिणाम

रासायनिक फवारणी केलेली फळे, तसेच भाज्‍या कितीही धुतल्‍या, तरी त्‍या रसायनांचे विषारी परिणाम नष्‍ट होत नाहीत. त्‍यामुळे ‘स्‍वतः विषमुक्‍त अन्‍न पिकवणे’ किंवा ‘विषमुक्‍त शेती करणारे विश्‍वासू शेतकरी शोधून त्‍यांच्‍याकडून भाजीपाला विकत घेणे’, हेच पर्याय शिल्लक रहातात.

जळगाव येथे हिंदु जनजागृती समिती आणि श्री गणपति मंदिर देवस्‍थान, पद्मालय यांच्‍या वतीने ४ आणि ५ फेब्रुवारी या दिवशी पार पडलेली महाराष्‍ट्र मंदिर-न्‍यास परिषद

‘मंदिरांच्‍या शासकीय अडचणी आणि उपाय’ या विषयावर परिसंवाद

पंचतत्त्वांचे संवर्धन करणारा, मानवी आरोग्‍य जपणारा आणि विविध माध्‍यमांतून प्रबोधन करणारा कणेरी मठ !

‘श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्‍थान’च्‍या वतीने २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्‍सव’ आयोजित करण्‍यात आला आहे. या निमित्ताने सिद्धगिरी संस्‍थान, तेथील इतिहास-परंपरा, कार्य यांचा हा आढावा !

मराठी साहित्‍य संमेलनाची दिशा ?

आपण या समाजाचे देणे लागतो, ही जाणीव अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनात असणे, हे जिवंतपणाचे लक्षण आहे; मात्र सध्‍याच्‍या संमेलनाच्‍या भव्‍यतेत महत्त्वाच्‍या गोष्‍टी विसरत आहोत, असे जाणवते.

दिव्‍य आणि पवित्र गंगाजलाविषयी विदेशातील वैज्ञानिकांचे मत !

आयुर्वेदाचार्य गणनाथ सेन, विदेशी प्रवासी इब्‍नबतूता, वर्नियर, इंंग्रजांच्‍या सेनेचे कॅप्‍टन मूर, शास्‍त्रज्ञ डॉ. रिचर्डसन इत्‍यादी सर्वांनी गंगेवर संशोधन करून शेवटी हाच निष्‍कर्ष दिला की, गंगा नदी अपूर्व आहे.

सनातन विचार आणि त्‍याची सद्यःस्‍थिती

सनातनी प्रणालीचे लेखन अजिबात प्रसिद्ध होऊच नये, ते दडपून टाकता आल्‍यास बरेच, अशा तर्‍हेची रानटी आणि मत्‍सरी विचार पद्धत आज सर्वत्र प्रचलित आहे. सनातन विचार प्रणालीवर सत्तेच्‍या दडपशाहीचा वरवंटा फिरवला जातो.