गोमातेला ‘राष्ट्रीय पशू’चा दर्जा मिळण्यासाठी विविध उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींचे प्रयत्न !

काँग्रेसने इंग्रजांच्या प्रथा पाळण्यात धन्यता मानली. तिने हिंदूंच्या रामसेतू, गोमाता, गंगा, तसेच १२ ज्योतिर्लिंगे आणि चारधाम अशा वैभवांना काहीही महत्त्व दिले नाही. त्यांचा विकास करण्याऐवजी त्यांनी मोठमोठी मंदिरे अधिग्रहित करून त्यांचे धन लुबाडले.

नामांच्या लिंगांमध्ये पालट केल्यास नामांच्या रूपांत होणारे पालट

३१ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘नामाचे लिंग ठरवण्याच्या पद्धती’, तसेच ‘लिंगांमध्ये पालट केल्यास नामांच्या रूपांत होणारे पालट’ या विषयाच्या संदर्भातील काही सूत्रे जाणून घेतली. आजच्या लेखात त्यापुढील भाग पाहू.

गृहस्थी जीवन म्हणजे घरसंसार, हे ईश्वराने दिलेले दायित्व समजावे !

तुम्ही आपल्या घरसंसाराचे मालक आहात, घरसंसाराचे नेतृत्व करत आहात’, असे मानून घरसंसार चालवा. घरसंसाराच्या मालकाला दुःखी होण्याचा अधिकार नसतो.

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर लागवड करूया !

भाज्यांची लागवड अक्षय्य तृतीयेच्या दिवशी किंवा वैशाख मासांत केल्यामुळे पुढील १ – २ मासात त्यांची चांगली वाढ होते. आषाढाच्या आरंभी पाऊस चालू झाल्यास तोपर्यंत रोपे मोठी झाल्याने ती वारा आणि पाऊस यांत तग धरू शकतात.

कायद्याला वाकुल्या !

भारतात धर्मांधांना जर एवढेच भय किंवा असुरक्षितता वाटत असेल, तर त्यांनी त्यांना सुरक्षित वाटेल, त्या देशात खुशाल निघून जावे; पण विनाकारण हिंदूंना अपकीर्त करू नये !

‘उप’जीविका ‘मुख्य’ नाही !

मनुष्यजन्माचा खरा उद्देश ‘ईश्वरप्राप्ती’ हा आहे. ईश्वरप्राप्ती करण्यासाठी साधना अनिवार्य आहे. मनुष्यजन्माच्या खर्‍या उद्देशपूर्तीसाठी अधिकाधिक वेळ वापरला जाणे आवश्यक असतांना उपजीविकेसाठी अधिकाधिक वेळ दिला जात आहे.

दात बळकट होण्यासाठी आयुर्वेदातील सर्वश्रेष्ठ उपाय

सकाळी उठून दात घासून झाल्यावर चमचाभर तिळाचे तेल कोमट करून तोंडात धरून ठेवावे. तोंड लाळेने भरल्यावर ते थुंकून टाकावे. यानंतर कोमट पाण्याने चूळ भरून टाकावी. याला ‘तैल गंडूष’ असे म्हणतात. असे प्रतिदिन नियमित केल्यास दात बळकट होतात

हनुमान चालिसा कधी लिहिली गेली ? हे ठाऊक आहे का ?

संत तुलसीदास यांना साखळदंड घालून लाल किल्ल्यावर आणण्यात आले. तेव्हा संत तुलसीदास म्हणाले, ‘‘मी जादूगार नाही हे ऐकून अकबर संतापला आणि त्यांना बेड्या ठोकून फतेपूर सिक्री येथील अंधारकोठडीत टाकण्याचा आदेश दिला.

नागरिकांना दर्जेदार सोयीसुविधा देण्यासाठी कर आकारणीद्वारे खर्चाचे प्रावधान करणे क्रमप्राप्त !

निवडणूक आली की, प्रत्येक वेळी केवळ गोरगरिबांच्या नावाने गळा काढून कर माफ केले जातात आणि त्याचा भुर्दंड महापालिकेच्या सेवांवर पडतो. परिणामी उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा अन् इतर सेवा महापालिका नागरिकांना देऊ शकत नाही.

भाविकांचे श्रद्धास्थान असलेला निमणी (जिल्हा सांगली) येथील नवश्या मारुति !

आज चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती ! तासगाव तालुक्यातील निमणी येथील हनुमान मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.