कर्मचार्यांचा पाट्याटाकूपणा !
भारत विकासाच्या दिशेने जात आहे, हे नक्की; परंतु सरकारी कार्यालयातील व्यक्ती तिची कामे तत्परतेने आणि अचूकतेने करण्यामध्ये पुष्कळ अल्प पडतात, हे परत परत लक्षात येते
भारत विकासाच्या दिशेने जात आहे, हे नक्की; परंतु सरकारी कार्यालयातील व्यक्ती तिची कामे तत्परतेने आणि अचूकतेने करण्यामध्ये पुष्कळ अल्प पडतात, हे परत परत लक्षात येते
“सावरकर यांच्यासमवेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव जोडणे टाळा. नेताजी हे सर्वांना समवेत घेणारे धर्मनिरपेक्ष नेते आणि देशभक्तांचे रक्षण करणारे होते.’’ असे वक्तव्य करणाऱ्या चंद्र कुमार बोस यांचे आक्षेप खोडून काढणारे लिखाण या लेखाद्वारे प्रसिद्ध करत आहोत.
आज ‘विश्व अग्निहोत्र दिन’ आहे. त्या निमित्ताने…
भारताच्या विरोधात घरभेदींकडून आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपात रचली जाणारी षड्यंत्रे सरकारने वेळीच उधळून लावावीत !
‘गोवा सहकारी गृहनिर्माण संस्थेने ‘रजिस्ट्रेशन’ (नोंदणी) हाऊसिंग सोसायटीला बहाल केलेले आहे, तरीसुद्धा ‘कन्व्हेयन्स डीड’ (अभिहस्तांतरणाची प्रक्रिया) न केल्यास ते रहित करण्याचा जो अट्टाहास सरकारने मांडला आहे, तो अत्यंत आश्चर्यजनक आहे.
केवळ मुसलमानी वास्तूंभोवतीचे वाढीव बांधकामच नव्हे, तर त्या अनधिकृत वास्तू हटवून मंदिरे पुन्हा हिंदूंच्या कह्यात द्या !
रेल्वे प्रवास म्हटला की, सध्या तो सुखदायक न ठरता त्रासदायक ठरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे नियोजित वेळेत न येणारी आणि वेळेत न पोचणारी रेल्वेगाडी !
‘कर्म करून काय मिळणार ? अब्जपती झाला, अंतराळात उड्डाण करता आले, पाण्यावरून चालता आले आणि दुनियेत सर्वश्रेष्ठ विजेता झाला, तरी त्याने काय होणार ? ततः किम ? मरण टाळता येणार नाही.
काँग्रेसची चीनशी वाढती घनिष्ठ मैत्री राष्ट्रघातकी असून त्यावर सरकारने कठोर कारवाई करावी, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !
भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करण्यासाठी शासकीय इमारतींना आग लावण्यामागे षड्यंत्र असेल, तर ते लोकशाहीला घातक !