‘आप’चे अरविंद केजरीवाल आणि अमेरिकेतील उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्या ‘टूलकिट’चे मोठे षड्यंत्र अन् आपण (भारतीय) !

आप पक्षाचा आणि केजरीवाल यांचा घटता पाठिंबा बघता नजीकच्या काळात देहली आणि पंजाब येथील सरकार पडल्यास आश्चर्य वाटायला नको

दुष्प्रवृत्तींचे निर्दालन अन् संघटित होण्याची प्रेरणा देणारा गुढीपाडवा !

वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा एक मोठा मुहूर्त आहे आणि शालिवाहन शकाचा प्रारंभ या दिवसापासून होते.

छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश यांच्यावर केलेले निर्घृण अत्याचार

संभाजीराजांना हाल-हाल करून ठार करतांना औरंगजेबला स्वतःच्या डोळ्यांनी पहायचे होते. सैनिकांनी हातातील धारदार कुर्‍हाडीने संभाजीराजांच्या मानेवर जोराने घाव घातला.

छत्रपती शंभूराजांनी रामसेजच्या (जिल्हा नाशिक) लढाईत औरंगजेबाला आणले जेरीस !

औरंगजेबाने डोक्यावरची पगडी खाली फेकली आणि प्रतिज्ञा केली, ‘जोपर्यंत या काफिराला पकडणार नाही किंवा ठार मारणार नाही, तोपर्यंत पुन्हा पगडी घालणार नाही.’

संपादकीय : निवडणूक घोषणापत्र कि इस्लामीकरणाचा अजेंडा ?

‘बहुसंख्यांकवाद अमान्य करणे’, हा काँग्रेसचा भारताला इस्लामी राज्य करण्याचाच छुपा ‘अजेंडा’ होय !

मुझफ्फरपूर (बिहार) येथे हिंदु समन्वय समितीच्या माध्यमातून करण्यात येत असलेले राष्ट्र-धर्मकार्य !

जिल्ह्याचे नाव विचारल्यास मात्र मला दुर्दैवाने ‘मुझफ्फरपूर’ असे सांगावे लागते. याचे मला फार वाईट वाटते; कारण हे नाव एका परकीय आक्रमकाच्या नावावर आधारित आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा यांचा काहीही संबंध नाही, हे जाणा !

‘गुढ्या उभारणे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे’, असे सांगत गुढीपाडवा हा ब्राह्मणांचा सण असल्याचे भासवून जाणीवपूर्वक हिंदूंची मने एकमेकांविरोधात कलुषित करण्याचा घाट घातला जातो. या पार्श्‍वभूमीवर जात्यंधांकडून गुढीपाडव्याविषयी केली जाणारी टीका आणि त्याचे खंडण आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

आता जगभर इस्लामी विस्थापित अनाश्रित !

सध्या ‘हमास’ ही आतंकवादी संघटना आणि इस्रायल यांच्यात जे घनघोर युद्ध चालू आहे, त्यामुळे जवळपास १० लाख मुसलमान निर्वासित झाले

आधुनिक अर्थशास्त्राचा गाभा : ‘सेमीकंडक्टर’ उत्पादन !

तैवान सध्या आघाडीचा सेमीकंडक्टर उत्पादन करणारा देश असल्यामुळे आणि त्यांच्याकडे ते तंत्रज्ञान उपलब्ध असल्यामुळे भारताला या क्षेत्रात साहाय्य करून स्वयंपूर्ण बनवण्यात योगदान देत आहे.

गुढीपाडवा साजरा करू न देण्याचा हिंदु आणि ब्राह्मण द्वेष्टे यांचा फसवा प्रयत्न !

हिंदूंचा नववर्षारंभ हिंदूंंनी साजरा करू नये’, म्हणूनच फाल्गुन अमावास्येला औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली.