माझ्या जीवनात ‘सनातन प्रभात’ला पुष्कळ मोठे स्थान !

दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाले, त्याला २५ वर्षे पूर्ण झाली. ही कारकीर्द मला अत्यंत तेजस्वी अशी वाटते. ‘सनातन प्रभात’ जे कार्य करत आहे, त्याचा २-३ दृष्टींनी मला उल्लेख करावासा वाटतो आणि प्रशंसा करावीशी वाटते.

दैनिक ‘सनातन प्रभात’ची काही ठळक वैशिष्ट्ये !

कुठल्याही घटनेविषयी संपादकीय टिपणीतून योग्य दिशादर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले अमूल्य मार्गदर्शन

कोणताही विषय शिकण्यासाठी महाविद्यालयात २ – ३ वर्षे अभ्यास केला, तर तो शिकून होतो. साधनेत असे नाही. जीवनभर, म्हणजे ईश्वरप्राप्ती होईपर्यंत साधना करावी लागते !

‘सनातन प्रभात’ प्रत्येक हिंदूच्या घरात पोचावा’, ही मनोकामना !

दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचायला लागल्यापासून माझ्यामध्ये होणारा पालट मला जाणवू लागला आहे. त्या जोडीला नामजपाची साथ असल्यामुळे मनात, तसेच अंगामध्ये जे दुर्गुण आहेत, ते संपू लागल्याची जाणीव मला सतत होऊ लागली आहे.

‘सनातन प्रभात’ हिंदु राष्ट्र स्थापनेच्या चळवळींचा ऊर्जास्रोत !

‘सनातन प्रभात’ परखड बातम्या छापते आणि त्यामुळे हिंदुत्वाच्या चळवळींना ‘सनातन प्रभात’ ऊर्जितावस्था प्राप्त करून देणारे एक माध्यम ठरले आहे. 

‘सनातन प्रभात’चा ‘हिंदु राष्ट्र व्हावे’, हा आग्रह योग्यच !

‘सनातन प्रभात’विषयी सांगायचे झाले, तर त्याचे वैशिष्ट्य म्हणजे निर्भीडपणे दिली जाणारी वृत्ते ! आपल्या हिंदु धर्मातील सण, उत्सव यांविषयी जसे हे दैनिक मार्गदर्शन करते.

संपादकीय : ‘ममते’मागील द्वेष !

राष्ट्रद्वेषी ममता बॅनर्जी यांच्यामुळे बंगालची बांगलादेशाकडे होणारी वाटचाल रोखण्यासाठी सरकार आणि भारतीय यांनी कृतीशील व्हावे !

परकियांच्या खुणा पुसा !

आक्रमकांनी भारतात येऊन येथील मंदिरे पाडली आणि त्या ठिकाणी मशिदी उभारल्या. देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७६ वर्षे झाली, तरी आक्रमकांच्या या खुणा अद्याप तशाच आहेत.

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपींना ‘क्लिन चिट’ म्हणजे निर्दाेषत्व नाही !

सत्यस्थिती काय आहे, हे बातमी वाचल्यानंतर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यालाच नाही, तर तसेच प्रत्येक वाचकालाही समजेल की, ‘क्लिन चिट’ देणार्‍या आदेशालाच आव्हान दिले आहे.

जालियनवाला हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी २० वर्षे सिद्धता करणारे उधमसिंग !

जालियनवाला हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी २० वर्षे सिद्धता करणार्‍या उधमसिंग यांची आठवण आज फक्त २० सेकंद ! इतके कशाला फक्त २ सेकंद आली तरी पुरे. नाही का ?