स्वागतास मोठे हार नको !
नेते मंडळींनाही स्वतःचे कौतुक करून घेण्यामध्ये किंवा ‘कार्यकर्त्यांना सांगून ते दुखावले जातील’, असा विचार न करता तत्त्वनिष्ठपणे त्यांना योग्य-अयोग्य याची जाणीव वेळीच करून द्यायला हवी. याचा लाभ कार्यकर्त्यांनाच होऊन त्यांच्याकडून समाजभान राखत प्रत्येक कृती केली जाईल !