आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

सिमेंटने बनवलेल्या सर्व खोल्यांना शेण आणि माती यांच्या साहाय्याने रंगकाम करण्यात आले. आश्रमात गोशाळा असल्यामुळे रंग देण्याची ही पद्धत पुष्कळ स्वस्तात होते. असा रंग दिल्यानंतर येणारी स्पंदने सकारात्मक असून खोलीतही शीतलता जाणवते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयदुर्गाविषयी पुरातत्व विभागाची अनास्था !

गडांच्या संवर्धनासाठी प्रशासन काहीच करत नसल्याने धर्मप्रेमी नागरिकांनी संघटित होऊन आपला वारसा जपणे आवश्यक !

समुपदेशनासह ‘साधना’ शिकवा !

साधनेमुळे ईश्वरी कृपा होते. त्याचा जीवनामध्ये अनेक अंगांनी लाभ होतो. साधना म्हणजे नामजपाद्वारे भगवंताची भक्ती करणे. साधनेमुळे जीवनाचा खरा अर्थ समजतो. त्यामुळे व्यक्तीला कुठलाही प्रसंग हाताळण्यासाठी बळ मिळते, विचारांमध्ये प्रगल्भता येते. हिंदु राष्ट्रात सर्वांना साधना शिकवली जाईल.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

काही लोकांच्या मनात प्रश्न येत असेल, ‘विदेशातही स्थानदेवता किंवा ग्रामदेवता असतात का ?’ तर हो. तेथेही या देवता असतात. यासंदर्भात आलेली एक अनुभूती . . .

मावळ्यांचे विडंबन थांबवा !

छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणजेच महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा आहे. या वारशाचा बघण्याचा आपला अभिमान कृतीतून दिसला पाहिजे. याउलट विदेशात अगदी अलीकडच्या काळातील ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसाही प्रेमाने जपला जातो. हिंदु राष्ट्रात असे अपप्रकार नसतील !

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात सर्वांनी संघटितपणे लढा देण्याची आवश्यकता ! – अधिवक्ता किरण बेट्टदापूर, सर्वाेच्च न्यायालय आणि कर्नाटक उच्च न्यायालय

भारतातील विविध राज्यांतील सर्वपक्षीय सरकारांनी हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण झाल्यानंतर तेथे सुव्यवस्थापन होण्याऐवजी अनेक अपप्रकार अथवा घोटाळे होत आहेत.

ओळख परेडचे महत्त्व आणि नियम !

कुठल्याही गुन्ह्यामध्ये खरा आरोपी शोधून त्याला योग्य शिक्षा होणे, हे पोलीस विभाग आणि न्यायव्यवस्था यांचे अत्यंत महत्त्वाचे कार्य असते. गुन्ह्यातील आरोपीला अटक झाल्यानंतर त्याची ओळख पटवण्यासाठी साक्षीदाराकडून ‘ओळख परेड’ घेतली जाते.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

एका गुरुभक्तासाठी गुरुपरंपरेमध्ये असलेल्या संतांच्या पुण्यतिथीपेक्षा अधिक चांगला शुभ दिवस दुसरा कोणता असू शकतो ? संतांच्या पुण्यतिथीचे वैशिष्ट्य म्हणजे त्या दिवशी त्यांच्या कार्यासाठी त्यांचे निर्गुण तत्त्व कार्यरत असते.

महर्षींनी सप्तर्षी जीवनाडीपट्टीतून आपत्काळ आणि तिसरे महायुद्ध यांविषयी साधकांना जागृत करणे

गेल्या काही वर्षांपासून भारतभूमीतील संत-महात्मे, सिद्धपुरुष, ज्योतिष्यशास्त्राचे जाणकार, नाडीपट्टीवाचक आणि काही द्रष्टे यांनी ‘वर्ष २०२० ते वर्ष २०२५ हा काळ किती भयावह असणार आहे’, याचे संकेत दिले आहेत.

पाकिस्तानकडून होणारी सायबर आक्रमणे आणि भारताची सुरक्षा !

भारताने ‘सायबर डोमेन’मध्येही एक ‘स्ट्राईक’ करणे आवश्यक झाले आहे. या माध्यमातून पाकिस्तानला दाखवून द्यायला पाहिजे की, तुम्ही आमच्या ‘क्रिटीकल इन्फॉर्मेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर’ला धोका देऊ शकता, तर आम्ही त्याहून मोठा धोका तुमच्या ‘क्रिटीकल इन्फॉर्मेशन सिस्टीम’ला देऊ शकतो.