‘एक राष्ट्र-एक निवडणूक’ आणि देशहित !
माजी राष्ट्र्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन येणार आहे की, जी भारतातील ‘एक राष्ट्र-एक निवडणूक’ या विषयावर चर्चा करील
माजी राष्ट्र्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन येणार आहे की, जी भारतातील ‘एक राष्ट्र-एक निवडणूक’ या विषयावर चर्चा करील
गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील ‘गीता प्रेस’च्या (मुद्रणालयाच्या) शतकपूर्ती महोत्सवाच्या निमित्ताने…
आज काश्मिरी हिंदु बलीदानदिन आहे. त्या निमित्ताने…
सैनिकांवर दगडफेक आणि ‘लष्कर-ए-तोयबा’ या आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी महंमद युनूस मीर याच्याविरुद्ध जम्मू-काश्मीरच्या बुडगाम जिल्हाधिकार्यांनी स्थानबद्धता करण्याचे आदेश दिले.
उत्तर युरोपमध्ये रहाणारा माझा एक मानसशास्त्रज्ञ (गोर्या वर्णाचा) मित्र आणि मी भारताचे ‘चंद्रयान ३’ चंद्रावर उतरल्यासंबंधीची बातमी आम्ही एका उपाहारगृहात पहात होतो.
काहीही बडबडायला केवळ तीन गोष्टी आवश्यक असतात. तोंडात जीभ, स्वरयंत्र आणि बोलण्यासाठी शक्ती ! यात अभ्यास, वाचन, चिंतन, सत्यता पारखणे आदींची आवश्यकता नसते,
देशाचे स्वातंत्र्य अबाधित रहावे; म्हणून आपल्या वीर सैनिकांनी हौतात्म्य स्वीकारले. अनेक जण जायबंदी झाले. तथापि शासनकर्त्यांनी मात्र देशभक्तांचा त्याग, शौर्य, बलीदान यांचा अपमान करून स्वतःची राजकीय सत्ता टिकून राहण्यासाठी घुसखोरांना अभय दिले आहे !
धर्मस्थापनेसाठी करावे लागणारे राजकारण कुशलतेने करावे लागते. त्याचा महान आदर्श श्रीकृष्णाने आपल्या वर्तनाने निर्माण केला आहे. ‘दुष्ट घातकी दुर्जनांशी ‘जशास तसे’ हीच नीती’, हे लक्षात न ठेवल्यामुळेच आपल्या राष्ट्राची अपरिमित हानी झाली आहे.
गेल्या काही वर्षांतील घटना पहाता देशाची राजधानी देहली ही प्रतिवर्षी हिंसाचारामध्ये होरपळून निघाली आहे. यामध्ये नियोजनबद्ध पद्धतीने हिंदु समाजाला घेरून आक्रमणे केली गेली.
युक्रेन युद्धानंतर रशियावर अमेरिकेने ५ सहस्रांहून अधिक आर्थिक निर्बंध घातले असून अनेक राष्ट्रे यामध्ये सहभागी झालेली आहेत. त्यामुळे ‘ब्रिक्स’ संघटनेमध्ये भारत काय भूमिका घेतो ? याकडे जगाचे लक्ष लागून राहिले होते.