शंकराचार्यांचा देहत्याग !

आदी शंकराचार्यांनी दीड सहस्र वर्षांपूर्वी हिंदु धर्माची पुनर्स्थापना करून धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि हिंदूंना ज्ञान मिळण्यासाठी भारताच्या चारही दिशांना धर्मपीठांची स्थापना केली अन् तेथे शंकराचार्यांची नियुक्ती केली. ही परंपरा आजही चालू आहे. स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे याच परंपरेतील शंकराचार्य होते.

रामायण-महाभारत शोधणारे प्रा. लाल !

सध्याच्या पुरातत्वज्ञांनी प्रा. लाल यांचा संदेश कृतीत आणल्यास जी दु:स्थिती पुरातत्व विभाग आणि प्राचीन स्थळे यांची झाली आहे, ती पुन्हा कधी न होता, भारताचा प्राचीन गौरवशाली वारसा, प्रगल्भ हिंदु संस्कृती यांचे दर्शन जगाला होऊ शकेल !

‘राणी’ मेल्याचे दु:ख आहे; पण…!

आमच्याकडे एक आदिवासी महिला, मागासवर्गीय किंवा मुसलमानही राष्ट्रपती होऊ शकतात. त्यामुळे वंशवाद किंवा भेदभाव आमच्याकडे नाही; मात्र ब्रिटनमध्ये तो आहे, त्यामुळे राणीच्या निधनाचे उदात्तीकरण न करता भारतीय हिंदूंनी ब्रिटन आणि पर्यायाने पश्चिमी जगताचा या प्रश्नांवरून दुटप्पीपणा उघडा पाडायला हवा !

भ्रष्टाचाराची विविध रूपे !

नैतिक समाज स्वत: भ्रष्टाचार करणार नाही आणि ‘भ्रष्टाचार होणार नाही’, यासाठी सजग असेल. व्यक्तीच जर मुळात नैतिक असेल, तर ती भ्रष्टाचारही करणार नाही आणि योग्य तो करही प्रामाणिकपणे भरेल. त्यामुळे खर्‍या अर्थाने राष्ट्र संपन्न होईल !

बेंगळुरूच्या पूरस्थितीतून धडा घ्या !

‘सहस्रो वर्षे प्रदूषणमुक्त असलेली पृथ्वी विज्ञानाने केवळ १०० वर्षांत प्रदूषणग्रस्त करून प्राणीमात्रांचा विनाश जवळ आणला आहे.’ ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान यांत वेगाने प्रगती होत असतांनाही मनुष्य नैसर्गिक आपत्ती का रोखू शकत नाही ?’, याचे उत्तर विज्ञानाकडे आहे का ?

शैलजा आणि मॅगसेसे !

साम्यवादी शैलजा यांच्याविषयी सहानुभूती बाळगण्याचे काही कारण नाही. तत्त्वहीन, दिशाहीन अन् राष्ट्रघातकी विचारांना खतपाणी घालणारे पक्ष अन् त्यांचे नेते यांच्याविषयी राष्ट्रप्रेमींना कणव का असावी ? मॅगसेसे प्रकरणामुळे साम्यवाद्यांचा वैचारिक कोतेपणा पुन्हा एकदा जगासमोर आला एवढे मात्र खरे !

पुन्हा एकदा बांगलादेशी…!

बांगलादेशींचे संकट अत्यंत भयावह वेगाने वाढत आहे. बांगलादेशालाही ही घुसखोरी, तसेच हिंदूंविरुद्ध जिहाद रोखण्यासाठी त्याला समजेल अशा भाषेत दरडावणे आवश्यक आहे, अन्यथा बांगलादेशप्रमाणे भारतातही हिंदूंचे अस्तित्व अधिक धोक्यात येईल, हे निश्चित !

गांधी घराण्यावरील निष्ठा संपुष्टात (?)

काँग्रेसमधील तत्कालीन नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाची पुण्याई काँग्रेसच्या पुढील नेतृत्वाला टिकवून ठेवता आली नाही. त्यामुळे ‘भाजप काँग्रेसला संपवेल’, असे म्हणण्यापेक्षा ‘काँग्रेसला संपवण्यासाठी राहुल गांधी हेच पुरेसे आहेत’, असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल !