प्रदूषणग्रस्त देहली !

देहली सरकारकडून प्रदूषण प्रतिबंधात्मक गोष्टी होत नसतील, तर केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या उपाययोजना कशा होतील, ते पाहिले पाहिजे; अन्यथा चीनप्रमाणे एक मास सर्वच बंद करून सर्वांनाच घरात बसावे लागेल. परिस्थिती अशीच गंभीर राहिल्यास देहलीतही तो दिवस दूर नाही, हे निश्‍चित !

‘इस्लाम’विरोधी युरोप ?

भारताने आता घुसखोर मुसलमानांना हाकलवण्याचा नवा आदर्श निर्माण करण्याची आवश्यकता आहे. भारताने सांस्कृतिक राष्ट्रवादासह आता समान नागरी कायदा, कठोर शरणार्थी धोरण आदी विषयांना प्रभावीपणे हाताळावे, हीच भारतियांची अपेक्षा आहे !

हिंदुद्वेषी खदखद !

कलम ३७० रहित होण्याच्या माध्यमातून काश्मीरसमवेत एका अर्थाने न्याय झालेला आहे’, असे म्हणता येईल; पण या न्यायाची १०० टक्के फलनिष्पत्ती तेव्हाच मिळेल, ज्या दिवशी काश्मिरी हिंदूंना सन्मानाने आणि आदराने पुन्हा त्यांच्या भूमीत आणले जाईल. या दिवसाची प्रत्येकच हिंदु आतुरतेने वाट पहात आहे.

(अ)ज्ञानींचा विरोध !

देवतेचे नाव औषधाच्या चिठ्ठीवर लिहिले, तर चुकले कुठे ? आरोग्य रक्षणाची देवता म्हणून भारतात धन्वन्तरीची पूजा केली जाते. वैद्यकशास्त्रामध्ये कार्यरत असणारे मोठमोठे शस्त्रकर्म चिकित्सक किंवा तज्ञसुद्धा एखाद्या रुग्णाच्या कठीण स्थितीत स्वतःचे ज्ञान आणि अनुभव असूनही हतबल होतात…

ब्रिटनमधील संघटित हिंदु संघटना !

‘भारतातील हिंदूं संघटना संघटितपणे हिंदूंसाठी काही करत आहेत’, असे चित्र फारच दुर्मिळ आहे. त्या तुलनेत ‘ब्रिटनमधील हिंदूंच्या संघटना एवढ्या मोठ्या संख्येने आहेत आणि त्या त्यांच्यावरील आक्रमणासाठी संघटित होऊन सरकारकडे आवाज उठवत आहेत, हे भारतातील हिंदूंसाठी आणि त्यांच्या संघटनांसाठी आदर्श आहे !

‘नार्काेटिक’ युद्ध !

अमली पदार्थ व्यवहारातील कायदेही शिथिल आहेत. त्यामुळे या व्यवहारातील गुन्हेगारांना सहज जामीन मिळतो आणि ते पुन्हा तोच व्यवहार करतात. थोडक्यात ही सामाजिक समस्या नसून राष्ट्रीय समस्या असल्याने त्याविषयी राष्ट्रीय स्तरावरच कठोर धोरण अवलंबणे आवश्यक बनले आहे !

स्टॅलिन यांचा हिंदीद्वेष !

केंद्र सरकारने हिंदीविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी आणि हिंदीला विरोध असणार्‍या राज्यांमध्ये जनमत घ्यावे, तेथील स्थानिकांना व्यक्त होऊ द्यावे. हिंदीची मागणी असणार्‍यांना हिंदी भाषा शिक्षण उपलब्ध करावे. एकूणच काय हिंदी राष्ट्रभाषा म्हणून मान्यता पावण्यासाठी सर्वांचीच मानसिकता पालटणे आवश्यक आहे.

यशस्वी परराष्ट्रनीतीचे शिलेदार !

‘भारताने आपल्याला साहाय्य करावे, अशा याचकाच्या भूमिकेत अनेक राष्ट्रे असणे’, ही भारतासाठी अभिमानास्पद गोष्ट ! भारताची युद्धसज्जता, शस्त्रांविषयीचे करार, मैत्रीपूर्ण ठरणारे विदेश दौरे, आंतरराष्ट्रीय हितसंबंध, शत्रूंविरोधात केलेले ‘स्ट्राईक’ हे सर्व पहाता भारत जगातील ‘सर्वाेच्च महासत्ता’ होण्याच्या दिशेकडे मार्गक्रमण करत आहे, हे नक्की !

वैचारिक आतंकवादी !

‘रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून प्रसारमाध्यमांकडून रशियाविरोधी आणि युक्रेनच्या बाजूने बातम्या दिल्या जात असल्याचे पहिल्या दिवसापासून दिसून येत आहे’, असे म्हटले जाते; कारण आज जगभरात जी काही मोठी आणि कथित प्रतिष्ठित प्रसारमाध्यमे आहेत, ती अमेरिकेची किंवा पाश्चात्त्य देशांची आहेत. त्यामुळे ती बातम्या देतांना अमेरिकेच्या धोरणाला सोयीस्कर अशी देतात आणि जगभरात त्यानुरूप वातावरण निर्माण करतात….

मनाच्या आजारावर साधनेची मात्रा !

भारताला असणारी आध्यात्मिक पार्श्वभूमी लक्षात घेता, मनोविकार जडलेल्यांसाठी वैद्यकीय औषधोपचारांसह साधनेचीही मात्रा आवश्यक अन् क्रमप्राप्त आहे. असे केल्यास मने सुमने होतील आणि ती आनंदाने डोलून त्यांचा सुगंध सदासर्वकाळ दरवळत राहील !