‘ट्विटर’ची खळखळ!

मनमानी कारभार करणार्‍या ‘ट्विटर’, ‘फेसबुक’ यांसारख्या विदेशी आस्थापनांना भारतीय कायद्यांचे वेसण अत्यावश्यक !

अल्पसंख्यांकांचे लाड पुरे !

अल्पसंख्यांकांचा उद्दामपणा मोडून काढण्यासाठी त्यांना देण्यात येणार्‍या विशेष सोयीसुविधा सरकारने बंद करणे आवश्यक !

‘प्रोजेक्ट काऊ’ कधी ?

गोवंशियांचे रक्षण व्हावे, हीच खरी तळमळ असणे आवश्यक आहे. ती निर्माण करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. ही स्थिती पहाता भगवान श्रीकृष्णाप्रमाणे गोरक्षण करणारे शासनकर्ते देशाला आवश्यक आहेत, असेच म्हणावे लागेल !

कुवतीप्रमाणे शिक्षण द्या !

उच्च शिक्षणाची संधी देतांना विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार न केल्यास तो गुणवंतांवर मात्र अन्याय ठरेल !

होय, लोकसंख्येचा राज्यघटनेला धोका आहे !

भारत मुसलमानबहुल झाल्यास ‘सेक्युलर’ राहील का ? याचा तथाकथित ‘सेक्युलर’वाद्यांनी विचार करावा !

संपादकीय : दैनिक ‘सनातन प्रभात’ची लेखणी !

श्रीमन्नारायण भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात योगदान देण्यास कटीबद्ध असणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची ही लेखणी आपत्काळातही प्रतिदिन तिचे शब्दपुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करत आहे आणि त्याच्याच कृपाशीर्वादाने येत्या काळातही करत राहील !

कायद्याला वाकुल्या !

भारतात धर्मांधांना जर एवढेच भय किंवा असुरक्षितता वाटत असेल, तर त्यांनी त्यांना सुरक्षित वाटेल, त्या देशात खुशाल निघून जावे; पण विनाकारण हिंदूंना अपकीर्त करू नये !