आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारी आणि अन्य नैसर्गिक आपत्ती स्वतःचे अक्राळविक्राळ रूप दाखवत आहेत. अशा स्थितीत देवताच आपले रक्षण करू शकतात. यासाठी स्थानदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, कुलदेवता, तसेच गुरु या सर्वांची कृपा अत्यंत आवश्यक आहे.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

आपल्या घरात देवत्व निर्माण करण्यासाठी घराला आश्रमासारखे चैतन्यमय बनवण्याचा प्रयत्न करावा.  त्यामुळे आपत्काळातही तुमच्या वास्तूवर देवाच्या कृपेचे कवच राहील. ते अस्तित्वात राहील, तुमचे रक्षण करील आणि ते साधनेसाठी पोषकही होईल.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

बाहेर खाद्यपदार्थ कशा पद्धतीने बनवले जातात, हे आपण सामाजिक संकेतस्थळांवर पहातो. कुणी ते पदार्थ उष्टे करतात, तर कुणी त्यात थुंकतात. काही ठिकाणी ते पदार्थ उंदीर खात असतात, तर काही ठिकाणी ते पदार्थ अत्यंत अस्वच्छ वातावरणात बनवले जातात.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

संतांच्या व्यतिरिक्त अन्य कुणाचेही उरलेले पदार्थ कुणीही खाऊ नयेत. उरलेले पदार्थ अन्य पाहुण्यांनाही देऊ नये; कारण भारतीय संस्कृतीत अतिथींना देव मानले जाते.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

अन्नपूर्णा कक्षातील साहित्य व्यवस्थित आवरून झोपावे. सकाळी पसारा नसल्याने किडे, किटाणू आणि उंदीर हेही रात्री तेथे फिरकत नाहीत. रात्रीच्या वेळी खरकटी भांडी तशीच ठेवल्यास अनिष्ट शक्ती ते खरकटे अन्न ग्रहण करतात. त्यातून अन्नपूर्णाकक्ष आणि ती भांडी दोन्हीही दूषित होतात.

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

घराला पारोसे ठेवू नये. पारोशा (न झाडलेल्या) घरात अग्नि प्रज्वलित करू नये आणि पूजाही करू नये. हिंदूंकडून कोणत्या चुका कुठे होत आहेत, ते तुमच्या लक्षात येते ना ? आपले घर मंदिरासारखे पवित्र का रहात नाही, हेही आता तुमच्या लक्षात येते ना ?

आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

अन्नपूर्णाकक्षात पोळ्या केल्यानंतर पहिली पोळी ही गायीला द्यायला हवी, तर शेवटच्या पोळीवर कुत्र्याचा अधिकार असतो. आजच्या निधर्मी लोकशाहीत शहरात गोमाताच दिसून येत नाहीत. अनेकदा गल्लीत कुत्रेसुद्धा नसतात. अशा वेळी त्या पोळीचे तुकडे अन्य पशू-पक्ष्यांना खाण्यासाठी घालावेत.

आपत्काळातील दीपस्तंभरूपी मार्गदर्शक सनातन प्रभात !

तिसरे महायुद्ध, उंबरठ्यावर आलेला आपत्काळ यांच्या कालावधीत समाजरक्षणाच्या कार्यात मोठी भूमिका ‘सनातन प्रभात’ समूह पार पाडील. अशा घटनांकडे ‘टी.आर्.पी.’ वाढवण्याच्या उथळ दृष्टीकोनातून न पहाता प्रगल्भ आणि कृतीशील पत्रकारितेचे दर्शन समाजाला घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत !

आपत्काळ आणि सनातन धर्माची पुनर्स्थापना, यांविषयी विविध संत अन् भविष्यवेत्ते यांनी केलेली भविष्यवाणी

कलियुगांतर्गत कलियुग संपणार असून आता कलियुगांतर्गत सत्ययुग येणार आहे. अधर्माची परिसीमा गाठणार्‍या मनुष्याने स्वतःच्या विनाशाचा मार्ग स्वत:च आखून ठेवला आहे. अधर्माचा नाश होण्यासाठी कोणते तरी महाभारत घडतेच…

घरच्या घरी भाजीपाला लागवडीचे आवश्यक घटक

‘कार्तिकी एकादशीपासून (१५.११.२०२१ पासून) सनातनने ‘घरोघरी लागवड’ मोहीम चालू केली आहे. आपत्काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून प्रत्येक साधकाच्या घरी थोडातरी भाजीपाला, फळझाडे आणि औषधी वनस्पती यांची लागवड व्हावी, हा या मोहिमेमागचा उद्देश आहे.