आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर सिद्ध व्हा !
महाभयंकर जीवघेण्या आपत्तींमध्ये आपल्याला कोण वाचवू शकतो, तर केवळ देवच ! ‘भगवंताने आपल्याला वाचवावे’, असे वाटत असेल, तर ‘तो आपल्यावर प्रसन्न होईल’, असे आपल्याला केले पाहिजे. महाभीषण आपत्तीतून वाचण्यासाठी भरवसा देवावरच ठेवावा लागतो.