मंदिरावरील कळसाचे टोक आणि त्यावर असलेल्या धर्मध्वजाची खालची कड यांत मंदिराच्या उंचीप्रमाणे १३ इंच इतके असलेले अंतर आध्यात्मिकदृष्ट्या योग्य असणे !

धर्मध्वजाच्या भगव्या रंगातून धर्मशक्ती आणि त्यावरील ॐ चिन्हातून धर्मशक्ती अन् ज्ञानशक्ती यांचा मिलाप झालेली दिव्य शक्ती वातावरणात प्रक्षेपित होत असते.

पुरुषांच्या डोक्यावरील केसांमध्ये भोवरे असणे आणि स्त्रियांच्या डोक्यावरील केसांमध्ये भोवरे नसणे यांमागील अध्यात्मशास्त्र अन् श्री. राम होनप यांना मिळालेल्या सूक्ष्मातील ज्ञानाची प्रक्रिया

स्त्रीच्या गर्भाशयात पुरुष-गर्भाची वाढ होण्यास प्रारंभ होते, तेव्हा पहिला मास गर्भाचे चित्त सुप्त स्वरूपात असते. त्यानंतर ते हळूहळू जागृत अवस्थेत येऊ लागते.

पूजेतील निर्माल्‍याचे महत्त्व आणि त्‍यांतील चैतन्‍य टिकण्‍याचा कालावधी 

संत किंवा सद़्‍गुरु यांनी पूजन केलेल्‍या निर्माल्‍यातील चैतन्‍य अधिक काळ टिकून राहिल्‍यामुळे त्‍याचा उपयोग १ ते ५ दिवसांपर्यंत जोपर्यंत ते निर्माल्‍य टवटवीत आहे तोपर्यंत करू शकतो.

कारवार (कर्नाटक) येथील पंचशिल्पकार पू. नंदा आचारी (गुरुजी) (वय ८२ वर्षे) संतपदी विराजमान होण्याच्या सोहळ्याचे सनातनचे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण आणि त्यांना मिळालेले ईश्वरी ज्ञान

‘पू. आचारी यांचे संतपद घोषित करण्याचा सोहळा चालू होताच मला वातावरणात मंगलतेची (भाव + आनंद यांची) स्पंदने ७० टक्के आणि विष्णुतत्त्वाची स्पंदने ५० टक्के एवढ्या प्रमाणात जाणवू लागली……

 व्‍यक्‍तीद्रोह, राष्‍ट्रद्रोह आणि धर्मद्रोह यांतील भेद !

धर्मद्रोह करणार्‍या व्‍यक्‍तीला महापाप लागते. उदा. हिंदुद्वेष्‍टे म.फि. हुसेन याने हिंदु धर्मातील देवतांची विकृत आणि नग्‍न रूपात चित्र रेखाटून धर्मद्रोह केला. अंनिसप्रमाणे संघटना हिंदु धर्माची हानी करतात.  

दोन पुरुष आणि एक स्‍त्री यांचे एकत्र छायाचित्र काढतांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्‍याप्रमाणे स्‍त्रीने दोन पुरुषांच्‍या बाजूला उभे न रहाता मध्‍यभागी उभे रहाणे योग्‍य

‘अध्‍यात्‍मशास्‍त्रानुसार स्‍त्री ही शक्‍तीस्‍वरूप आणि पुरुष हा शिवस्‍वरूप आहे. पती-पत्नीची जोडी असल्‍यास हिंदु धर्माने पत्नीने पतीच्‍या डावीकडे रहायचे कि उजवीकडे याचा नियम त्‍यांच्‍या कार्यानुसार पुढीलप्रमाणे घालून दिला आहे.

देवतेला वाहिलेली फुले आणि हार यांचे आध्‍यात्मिक स्‍तरावरील महत्त्व

नैसर्गिक फुलांमध्‍ये मुळातच पुष्‍कळ सात्त्विकता असते. त्‍यामुळे त्‍यांचा गंध, रंग आणि स्‍पर्श आकर्षक असतो. विविध रंगांची फुले केवळ मनुष्‍यालाच मोहून घेत नाहीत, तर ती देवालाही प्रिय असतात.

‘चित्तशुद्धी लवकर होण्यासाठी प्रत्येकाला कोणत्या योगमार्गाची साधना आवश्यक आहे ?’, हे लवकर ओळखता येण्यासंबंधीचे टप्पे !

प्रत्येक मनुष्याच्या कुंडलिनीतील मूलाधारचक्रात ईश्वरी शक्तीचा वास असतो. त्यात ‘ज्ञान’ असते. हे ज्ञान ईश्वराने मनुष्याला दिलेली दैवी देणगी आहे.

पू. भगवंत मेनराय यांच्या खोलीत कुंडीत लावलेल्या तुळशीच्या रोपाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

सर्वसामान्य तुळशीच्या रोपामध्ये श्रीविष्णूचे तत्त्व ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता ५ ते १० टक्के असते. पू. मेनरायकाका यांच्यातील भावामुळे त्यांच्या खोलीतील तुळशीच्या रोपामध्ये ही क्षमता २० ते २५ टक्के इतकी आहे. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेमध्ये दिवंगत झालेल्या संतांचे मृत्यूत्तर विधी करण्यास सांगण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव !

संतपद प्राप्त केलेल्या दिवंगत साधकांसाठी केलेल्या मृत्यूत्तर विधींचा लाभ समष्टी स्तरावर म्हणजे दिवंगत झालेल्या अन्य साधकांच्या लिंगदेहांना सद्गती देण्यासाठी होतो. यावरून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची दूरदृष्टी, व्यापकता आणि समष्टीसाठीचा कल्याणकारी भाव दिसून येतो.