एका संतांना ‘सनातन प्रभात’च्या ‘ई-पेपर’ची जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये
साधकांना साधना करतांना आलेल्या भावानुभूती ‘ई-पेपर’मध्ये प्रकाशित केलेल्या असतात. या अनुभूती वाचून साधक आणि वाचक यांचीही भावजागृती होते.
साधकांना साधना करतांना आलेल्या भावानुभूती ‘ई-पेपर’मध्ये प्रकाशित केलेल्या असतात. या अनुभूती वाचून साधक आणि वाचक यांचीही भावजागृती होते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
आपल्याला मिळालेली सेवा छोटी किंवा मोठी याचा विचार न करता, ‘मनानुसार सेवा हवी’, अशी अपेक्षा न ठेवता, आहे ती परिस्थिती स्वीकारून समष्टीच्या सहाय्याने ती पूर्ण करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणे, म्हणजे रथोत्सवात श्री गुरूंचा रथ ओढण्याची सेवा करणे.
ईश्वराच्या प्रेरणेमुळेच माझ्याकडून कै. मिलिंद वडणगेकर यांच्या संदर्भात लेख लिहिला गेला. कै. वडणगेकरकाका यांच्या प्रती श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी मी हा लेख त्यांच्या चरणी अर्पण करत आहे.
गोव्यातील शास्त्रीय गायक श्री. गौरीश तळवलकर यांनी त्यांच्या शिष्यांच्या समवेत २५.६.२०२३ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला भेट देऊन त्यांचे शास्त्रीय गायन सादर केले. तेव्हा देवाच्या कृपेने झालेले त्यांचे सूक्ष्म परीक्षण येथे लेखबद्ध केले आहे.
‘२५.६.२०२३ या दिवशी रामनाथी (गोवा) येथे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने गोवा येथील श्री. गौरीश तळवलकर यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचे देवाने माझ्याकडून सूक्ष्म परीक्षण करवून घेतले. ते पुढे दिले आहे.
ब्रह्मोत्सवाचे चैतन्य ब्रह्मांड मंडलापर्यंत कार्यरत होत असल्याने समष्टीला पंचतत्त्वांच्या विविध रूपांशी निगडित स्थुलातील प्रचीती मिळणे आणि त्यातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक क्षमतेचे वैशिष्ट्य अनुभवणे
‘१३.७.२०२३ या दिवशी ३०० वा भक्तीसत्संग झाला. या निमित्ताने सूक्ष्म परीक्षण आणि ईश्वरी ज्ञान या माध्यमांतून अनुभवायला मिळालेली भक्तीसत्संगाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
मैदानात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रथफेरीला आरंभ झाला. तेव्हा ते हात जाडून साधकांकडे पहात होते. त्या वेळी त्यांच्या डोळ्यांतून साधकांच्या दिशेने सूक्ष्मातून ‘कृपालहरी’ जातांना दिसल्या. कृपालहरींमध्ये ‘साधकांची साधना आणखी चांगली होण्यासाठीची प्रेरणा, शक्ती आणि आशीर्वाद’ हे होते….
पू. श्री रामबालक दासजी महात्यागी महाराज संत असूनही त्यांच्यात पुष्कळ कृतज्ञताभाव आहे. त्यांचा अहं अल्प असल्यामुळे ते स्वतःला ‘सेवक’ म्हणतात.
त्यांच्यात क्षात्रतेज आणि धर्मतेज कार्यरत आहे. या तेजाच्या बळावर कार्य करत असल्यामुळे ते हिंदूंवरील आक्रमणांना समर्थपणे प्रत्युत्तर देतात….