दत्ताच्या तारक आणि मारक नामजपांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम

दत्ताचा मारक नामजप ऐकल्यानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या दोन्ही साधकांतील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून किंवा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता, त्याचे कुटुंबीय आणि पूर्वज यांच्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

हिंदु धर्मातील श्राद्धविधीचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे संशोधन !

अथर्वशीर्षाच्या पठणामुळे उपासकाला आध्यात्मिक स्तरावर झालेला लाभ आणि त्याचा श्री गणेशमूर्तीवर झालेला सकारात्मक परिणाम !

‘श्री गणेशचतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटींनी कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो.

असे संशोधन करतांना ते स्‍वतःच्‍या मनाने करण्‍यापेक्षा त्‍यातील जाणकारांना विचारून, तसेच त्‍यांचे मार्गदर्शन घेऊन करणे श्रेयस्‍कर !

व्‍यक्‍तीने स्‍वतःच्‍या ऊर्जेशी जुळणारी श्री गणेशमूर्ती आणण्‍यापेक्षा ज्‍या मूर्तीमध्‍ये सकारात्‍मक ऊर्जा अधिक आहे, ती निवडणे श्रेयस्‍कर !

हरितालिका व्रत भावपूर्ण केल्याने पूजक आणि पुरोहित यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे

‘हरितालिका व्रत केल्याचा पूजकाला (सौ. शकुुंतला जोशी यांना), तसेच त्या व्रताचा पूजाविधी सांगणार्‍या पुरोहितांना आध्यात्मिक स्तरावर काय लाभ होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी त्या दिवशी सौ. जोशी यांच्या निवासस्थानी पूजनस्थळी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हाता-पायांच्या नखांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे आणि त्याचे कारण

परात्पर गुरु डॉक्टरांच्या हाता-पायांच्या नखांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी त्यांच्या नखांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.

स्‍टीलचा वापर टाळून पितळ, तांबे यांपासून बनलेल्‍या भांड्यांचा वापर करणे श्रेयस्‍कर ! – महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे संशोधन

‘विविध धातूंच्‍या पेल्‍यांत पाणी ठेवल्‍यावर पाण्‍यावर काय परिणाम होतो ?’, याचा तुलनात्‍मक अभ्‍यास केल्‍यावर लक्षात आले की, असात्त्विक धातूंच्‍या भांड्यातील पाणी अल्‍पावधीत अतिशय दूषित होते; याउलट सात्त्विक धातूंच्‍या भांड्यातील पाणी अल्‍पावधीत शुद्ध होते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने करण्यात येणारे आध्यात्मिक संशोधन !

परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना वेळोवेळी केलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळे हे आध्यात्मिक संशोधन अनेक कसोट्या पार करून अव्याहतपणे चालू आहे. या संदर्भातील सूत्रे आपण या लेखाद्वारे समजून घेऊया.

सध्याचा काळ रज-तमप्रधान असल्याने प्रसादस्वरूप मिळालेल्या वस्तूंची शुद्धी करून मगच त्यांचा उपयोग करणे श्रेयस्कर !

भाविक देवळात देवाचे भक्तीभावाने दर्शन घेतात. देवळातील पुजारी काही वेळा भाविकांना प्रसादस्वरूप काही वस्तू देतात, उदा. देवाला अर्पण केलेल्या माळा, वस्त्रे आदि. देवाला अर्पण केलेल्या वस्तूंमध्ये चैतन्य असते.

यज्ञातील चैतन्याचा यज्ञाला उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या षट्चक्रांवर आणि सूक्ष्म-ऊर्जेवर सकारात्मक परिणाम होणे

‘यज्ञातील चैतन्याचा यज्ञाला उपस्थित असलेल्या व्यक्तींच्या षट्चक्रांवर, तसेच त्यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ४ साधिका आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची चाचणी करण्यात आली. हे संशोधन ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे करण्यात आले. ते पुढे दिले आहे.