गुरुकृपायोगानुसार साधनेद्वारे होणारी चित्तशुद्धी

जिवाची तळमळ जेवढी जास्त, तेवढे त्याच्या उन्नतीसाठी पोषक वातावरण, प्रसंग, परिस्थिती देव अधिकाधिक घडवून जिवाची उन्नती होण्याच्या दिशेने पुढचे पुढचे टप्पे येऊन चित्तशुद्धी होत रहाते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांच्या आणि हातांच्या बोटांच्या नखांमध्ये झालेले पालट आणि त्या मागील अध्यात्मशास्त्र !

ऑगस्ट २०२१ पासून या रेषांचा स्पर्श खडबडीत लागू लागला. ६.१०.२०२१ या दिवशी या रेषांचा उठावदारपणा वाढल्याचे लक्षात आले. यामागील अध्यात्मशास्त्र येथे दिले आहे.

आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर स्तरानुसार जिवावर होणारे परिणाम आणि त्यामागील शास्त्र

ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना विविध विषयांच्या संदर्भात ज्ञान मिळते. हे ज्ञान काही वेळा त्यात असणार्‍या त्रासदायक शक्तीमुळे ते अनेक वर्षे वाचणे शक्य होत नाही. असे काही तरी असते, हे वाचकांना कळावे, यासाठी नूतन लेखमालिका चालू करत आहोत.

सनातन धर्माची तत्त्वे आणि परंपरा विश्वात आध्यात्मिक स्तरावर सकारात्मकता वाढवण्यात साहाय्य करू शकतात ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

IIM कोझिकोड येथील कार्यक्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘प्राचीन वैज्ञानिक ज्ञानाची आधुनिक युगासाठी उपयुक्तता’ हे संशोधन ‘ऑनलाईन’ सादर !

कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांच्या मृत्यूत्तर विधींच्या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेले वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांचे ‘हिंदु धर्मात सांगितलेले मृत्यूत्तर विधी केल्याने मृत व्यक्तीच्या लिंगदेहाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होतात’, हे या संशोधनातून स्पष्ट झाले !’

६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांच्या पार्थिवातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे पार्थिवाची केलेली वैज्ञानिक चाचणी, त्यांचे विवेचन आणि आध्यात्मिक विश्लेषण देत आहोत.

ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. त्यासाठी ईश्वराने दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे. त्यांचे प्रगल्भ विचार आणि अलौकिक वैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.

मार्गशीर्ष आणि पौष मासांतील (२.१.२०२२ ते ८.१.२०२२ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘२.१.२०२२ या दिवशी मार्गशीर्ष मास समाप्त होत आहे आणि ३.१.२०२२ या दिवसापासून पौष मासाला आरंभ होणार आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. तनुश्री शैलेश लेले (वय ४ वर्षे) !

बालसाधिका कु. तनुश्री शैलेश लेले (वय ४ वर्षे) हिचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या आईला तनुश्रीची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. तेजस सागर कुंभार (वय ३ वर्षे) !

चि. तेजस कुंभार याचे आजोबा श्री. हनुमंत कुंभार आणि आजी सौ. सुलोचना कुंभार हे दोघेही सनातन संस्थेचे साधक आहेत. तेजसची आई, आजी-आजोबा आणि काका यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.