श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या तळपायांतून निघालेल्या द्रवामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असणे

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ उच्च आध्यात्मिक पातळीच्या समष्टी संत असल्याने त्यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य आहे. संतांच्या चरणांतून सर्वाधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते. काश्याच्या वाटीने त्यांचे तळपाय घासत असतांना त्यांच्या …..

चैत्र मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

साप्ताहिक शास्त्रार्थ ‘१३.४.२०२१ या दिवसापासून चैत्र मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत. २५.४.२०२१ ते १.५.२०२१ या सप्ताहातील दिनविशेष देत आहोत. १. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, उत्तरायण, वसंतऋतू, चैत्र मास … Read more

रामभक्तशिरोमणी भरताची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

या लेखामध्ये आपण रामभक्त भरताची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये पाहूया आणि ‘भरतासारखी निस्सीम रामभक्ती आमच्या हृदयात निर्माण होऊ दे’, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया.

श्रीरामरक्षास्तोत्र पठण करणे, तसेच श्रीरामाचा नामजप करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी असणे; स्तोत्रपठणाच्या तुलनेत नामजपाचा परिणाम अधिक होणे

‘आपल्याकडे घरोघरी सायंकाळी देवापुढे दिवा लावल्यानंतर ‘शुभं करोति’ सह श्रीरामरक्षास्तोत्र आणि श्री मारुतिस्तोत्र म्हणण्याचा परिपाठ आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार सिद्ध करण्यात आलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा तारक आणि मारक जप ऐकल्यावर साधकांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

नृत्य आणि संगीत यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीराम यागात आहुती देण्यासाठीच्या हवन-द्रव्यांना हस्तस्पर्श केल्याने हवन-द्रव्यांवर झालेले परिणाम

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आहुती देण्यासाठीच्या हवन-द्रव्यांना हस्तस्पर्श केल्याने हवन-द्रव्यांवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी त्यांची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चेंबूर, मुंबई येथील कु. गार्गी इंद्रजित जामसांडेकर (वय ८ वर्षे) !

आषाढ कृष्ण पक्ष चतुर्थी (९.७.२०२०) या दिवशी कु. गार्गी इंद्रजित जामसांडेकर हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले.

सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे रामनाथी आश्रमात करण्यात आलेल्या ‘श्रीराम यागा’च्या संदर्भात केलेल्या चाचण्या आणि त्यांचे विश्‍लेषण

श्रीराम यागात अर्पण केलेल्या हविर्द्रव्यांच्या ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ चाचणी संदर्भात काही प्रश्‍न आणि त्यांची सूक्ष्म ज्ञानातून मिळालेली उत्तरे पुढे देत आहोत.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कोपरखैरणे, नवी मुंबई येथील चि. मल्हार राहुल यादव (वय १ वर्ष) !

चैत्र शुक्ल पक्ष नवमी, म्हणजेच रामनवमी (२१.४.२०२१) या दिवशी चि. मल्हार राहुल यादव याचा पहिला वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याची आई आणि आजी यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

‘कलियुगात वाईट शक्ती यागात कशा प्रकारे अडथळे आणतात ?’, हे श्रीराम यागाच्या वेळी घडलेल्या एका घटनेतून स्पष्ट करणारे संशोधन !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्युयोग टळावा आणि हिंदु-राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील अडथळे दूर व्हावे, यासाठी सप्तर्षींच्या आज्ञेने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘श्रीराम याग’ करण्यात आले.