६१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली डोंबिवली (ठाणे) येथील चि. श्रिया अमोल पाटील (वय २ वर्षे) !

चि. श्रिया पाटील हिची आत्या सौ. दीपा मछिंद्र म्हात्रे यांना कु. श्रियाची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

शारदीय ऋतूचर्या – शरद ऋतूत निरोगी रहाण्यासाठी आयुर्वेदीय उपाय !

शरद ऋतूत काय खावे आणि काय खाऊ नये ?, शरद ऋतूतील इतर आचार, सर्वसाधारण विकारांवर सोपे आयुर्वेदीय उपचार आणि आहारासंबंधी काही महत्त्वाची सूत्रे पुढील लेखात जाणून घेऊया…..

‘ॐ निर्विचार’ नामजपाचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले आणि त्रास नसलेले साधक अन् संत यांच्यावर होणारा परिणाम

‘ॐ निर्विचार’ नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी चाचणी करण्यात आली व निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

‘तनिष्क’ या अलंकारांच्या आस्थापनातील अधिकार्‍यांना ‘ऑनलाईन’ प्रात्यक्षिक दाखवतांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

‘वैज्ञानिक उपकरणाद्वारे सात्त्विक अलंकार ओळखता यावेत’, यासाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे ‘अलंकारांच्या सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या मोजणीच्या नोंदी कशा करायच्या ?’, याचे एक प्रात्यक्षिक ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारे दाखवण्यात आले.

रवि ग्रहाचा तूळ राशीत होणारा प्रवेश, त्याचे होणारे परिणाम आणि त्या काळात करावयाची सूर्याेपासना !

तूळ राशीत रवि ग्रह अशुभ मानला असल्याने प्रथम ५ दिवस प्रतिकूल असतात. या काळात रोगप्रतिकारक शक्ती आणि प्राणशक्ती न्यून होते. यासाठी रवि ग्रह तूळ राशीत प्रवेश करण्याच्या पुण्यकालात सूर्यदेवतेचा ‘ॐ सूर्याय नमः।’ हा जप करावा.

आश्विन मासातील (१७.१०.२०२१ ते २३.१०.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

रायपूर (छत्तीसगड) येथील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. जयमीत दीपेश परमार (वय ८ वर्षे) !

कु. जयमीत दीपेश परमार याचा आठवा वाढदिवस झाला. त्या निमित्त त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

दसर्‍याच्या दिवशी एकमेकांना आपट्याची पाने देण्याचे महत्त्व !

‘दसर्‍याच्या दिवशी समस्त हिंदू एकमेकांना आपट्याची पाने देऊन स्नेहसंबंध दृढ करतात.

मंगलमय दसरा !

‘दसरा’ या शब्दाची फोड ‘दस + हरा’. दसर्‍याला उत्तर हिंदुस्थानात ‘दशहरा’ असे म्हणतात. ‘हरणे’ म्हणजे घेऊन जाणे. दशहरा म्हणजे ‘माझे दहा अवगुण घेऊन जा.’

विजयाची गौरवशाली परंपरा जोपासणारी प्राचीन भारतीय शस्त्रास्त्रविद्या !

विजयादशमीच्या निमित्ताने राजे आणि सामंत, सरदार हे लोक आपापली शस्त्रे अन् उपकरणे स्वच्छ करून ती ओळीने मांडतात आणि त्यांची पूजा करतात. शेतकरी आणि कारागीर हेही आपापली आऊते अन् हत्यारे यांची पूजा करतात.