नरकासुराचा (भौमासुराचा) वध        

नरकासुराचा वध आश्विन शुक्ल चतुर्दशीला करून श्रीकृष्णाने १६ सहस्र राजकन्या आणि देवता यांना नरकासुराच्या भयापासून मुक्त केले.

आज २२ ऑक्टोबर या दिवशी ‘धन्वन्तरि जयंती’, ‘धनत्रयोदशी’ आणि ‘यमदीपदान’ आहे. त्या निमित्ताने…

धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंडातून माझी सुटका करावी.

दिवाळी : उत्साही, प्रसन्नता आणि आनंदी स्वरूप यांची उधळण !

हिंदु परंपरेत केवळ गंमत किंवा मजा म्हणून सण साजरे करण्याची पद्धत नाही. त्या पाठीमागे व्यक्ती आणि समष्टी यांच्या हिताचा विचार हमखास दडलेला असतो.

#Diwali : श्री लक्ष्मीकुबेर पूजाविधीचा संपूर्ण शास्त्रोक्त पूजाविधी जाणून घ्या !

श्री लक्ष्मी पूजन : आश्विन अमावास्येच्या, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व मंदिरांत, दुकानांत, तसेच घराघरांत श्री लक्ष्मीपूजन केले जाते. या पूजनाची सोप्या भाषेत शास्त्रोक्त माहिती येथे देत आहोत . . .

#Diwali : यमदीपदानाचा संपूर्ण शास्त्रोक्त पूजाविधी जाणून घ्या !

सर्वसामान्य लोकांना यमदीपदान कसे करावे, याची नेमकी माहिती नसते. दान करतांना ते भावपूर्ण व्हावे आणि यमदेवतेची कृपा व्हावी, या हेतूने धर्माचरण म्हणून पुढील पूजाविधी देत आहोत . . .

#Diwali : यमदीपदान करतांना १३ दिवे अर्पण का करावे ?

अकालमृत्यू टाळण्यासाठी यमलहरींना १३ दीपांचे दान करून शांत करण्यात येते.

# Diwali : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शास्त्रानुसार कोणती रांगोळी काढावी ?

लक्ष्मीदेवीतत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्‍या रांगोळ्या देवीची नित्य पूजाअर्चा, उत्सव, व्रत इत्यादी प्रसंगी काढल्यास लक्ष्मीदेवीतत्त्वाचा अधिक लाभ होतो.

# Diwali : जाणून घ्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री लक्ष्मीदेवीला कोणती प्रार्थना करावी ?

लक्ष्मीदेवी आणि सरस्वतीदेवी यांना प्रार्थना केल्यामुळे जिवामध्ये असणारी कर्तेपणाची सूक्ष्म जाणीव न्यून होऊन त्याची वृत्ती अंतर्मुख होते.

#लक्ष्मीपूजन : जाणून घ्या – लक्ष्मीची पूजा करतांना अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक का काढावे ?

स्वस्तिकामध्ये निर्गुण तत्त्व जागृत करण्याची क्षमता असल्याने श्री लक्ष्मीच्या आसनाच्या स्वरूपात स्वस्तिक काढावे !

#Diwali – लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री केर का काढतात ?

गुण निर्माण केले तरी दोष नाहीसे झाले, तरच गुणांना महत्त्व येते. येथे लक्ष्मीप्राप्तीचा उपाय झाला, तसेच अलक्ष्मीचा नाशही झाला पाहिजे