श्राद्ध : व्‍युत्‍पत्ती, अर्थ, श्राद्धविधीचा इतिहास आणि उद्देश

श्राद्धविधी हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा आचार असून त्‍याला वेदकाळाचा आधार आहे. अवतारांनीही श्राद्धविधी केल्‍याचा उल्लेख आढळतो. श्राद्ध म्‍हणजे काय ?

श्री गणेशाविषयीच्‍या काही कथा

श्री गणेशाच्‍या एकदंताविषयी अनेक कथा आहेत. त्‍यामध्‍ये ‘शंकरांनी क्रोधाने त्‍याचा एक दात मोडला’ आणि ‘परशुरामाने युद्धात गणेशाचा दात मोडला’, अशा २ कथा आहेत. यासह आणखी २ कथा येथे देत आहोत…..

आधी वंदू तुज मोरया ! : Ganapati

गणपतीमध्ये शक्ती, बुद्धी, संपत्ती हे गुण असून तो सात्त्विक आहे. भक्तांवर अनुकंपा करणारा आहे. गणपति ही विद्या, बुद्धी आणि सिद्धी यांची देवता आहे. तो दुःखहर्ता आहे; म्हणून प्रत्येक मंगल कार्याच्या प्रारंभी गणेशाची पूजा करतात.

Ganeshotsav : गणेशोत्सवात श्री गणेशाची उपासना कशी करावी ?

‘घरात श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केल्याच्या दिवसापासून तिचे विसर्जन होईपर्यंतच्या दिवसापर्यंत तिची प्रतिदिन पूजा आणि आरती करावी. घरातील सर्वांनी आरतीच्या वेळी उपस्थित रहावे.

श्री गणेशाची विशेष स्थाने आणि त्यांचे माहात्म्य ! : Ganesh

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील परंपरांचे अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गणेशोत्सवात अग्रपूजेचा मान ‘कसबा गणपति’ला लाभला आहे.

गणेशाची भक्ती आणि ‘२१’ या संख्येचा संबंध ! : Ganesh

श्री गणेश ही पराक्रमाची देवता असून तो प्रत्येक देवदानवांच्या युद्धामध्ये सेनापती होता. ती सैन्यरचना २० सैनिक, त्यावर २१ वा नेता अशी होती.

स्थैर्य आणि मनःशांती प्रदान करणारे श्री गणपति अथर्वशीर्ष ! : Ganapati

‘अथर्वशीर्ष हे अथर्ववेदाच्या ‘शीर्ष’ ग्रंथातील आहे. नृसिंहतापिनी उपनिषदाच्या भाष्यग्रंथात अथर्वशीर्ष आणि तापिनी ग्रंथ संपदा उपनिषद साहित्याचा उपविभाग मानले आहे.

‘वसुधैव कुटुम्‍बकम् ।’, या भावाने प्रत्‍येक कर्म आणि व्‍यवहार करणे, म्‍हणजे खरे ‘रक्षाबंधन’ !

आज ३० ऑगस्‍ट या दिवशी रक्षाबंधन आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधून ओवाळते आणि भाऊ या मंगलप्रसंगी तिच्‍या सर्वांगाने रक्षणासाठी कटीबद्ध होतो.

भाऊ आणि बहीण यांच्‍यातील अतूट प्रेमाची साक्ष असलेला ‘रक्षाबंधन’ सण !

‘रक्षाबंधनाच्‍या दिवशी भावाच्‍या रक्षणाचा संकल्‍प साकार करण्‍यासाठी बहीण भावाच्‍या घरी येते. राखीचा धागा छोटासा असतो; परंतु बहिणीचा संकल्‍प त्‍यात अद़्‍भुत शक्‍ती भरून टाकतो. संकल्‍प जितके निःस्‍वार्थ, निर्दोष आणि पवित्र असतात, तितकाच त्‍यांचा प्रभाव वाढतो.

रक्षाबंधनाचा आध्‍यात्मिक उद्देश !

‘रक्षाबंधनाच्‍या दिवशी बहीण भावाला राखीचा धागा बांधते. सख्‍खे बहीण-भाऊ असतील अथवा चित्तात ज्‍याच्‍याप्रती भावाचा किंवा बहिणीचा भाव असेल, ते हे पर्व साजरे करतात.