भगवान श्रीकृष्णाच्या या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का ?
भगवान श्रीकृष्णाच्या रथाचे नाव ‘गरुडध्वज’ होते आणि त्याच्या सारथ्याचे नाव ‘दारूक/बाहुक’ होते…
भगवान श्रीकृष्णाच्या रथाचे नाव ‘गरुडध्वज’ होते आणि त्याच्या सारथ्याचे नाव ‘दारूक/बाहुक’ होते…
महर्षि व्यास हे समाजाचे गुरु होते; म्हणून परंपरागत व्यासपूजा ही गुरुपूजा मानली गेली. व्यासपौर्णिमा ही ‘गुरुपौर्णिमा’ म्हणून संपूर्ण भारतवर्षात साजरी होऊ लागली.
आषाढ आणि कार्तिक मासांतील शुक्लपक्षात येणार्या एकादशींच्या वेळी श्रीविष्णूचे तत्त्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने श्रीविष्णूशी संबंधित या दोन एकादशींचे महत्त्व अधिक आहे.
वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी सात्त्विक जिवातील चैतन्य तेजतत्त्वाच्या स्तरावर त्याच्या संपूर्ण पार्थिव देहावर किंवा तोंडवळ्यावर पसरून देहाभोवती चैतन्यदायी संरक्षककवच निर्माण होणे.
पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि ७ जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदु स्त्रिया वटपौर्णिमा हे व्रत करतात.
शरीरसौष्ठव निर्माण करण्यासाठी केल्या जाणार्या ‘ॲरोबिक्स’सारख्या व्यायाम-प्रकारांमुळे केवळ शारीरिक व्यायाम आणि थोडेफार मनोरंजन होते. प्राचीन ऋषिमुनींची देणगी असलेल्या योगासनांमुळे कित्येक वर्षे निरोगी आणि दीर्घायु रहाता येते.
वैशाख पौर्णिमा, २६.५.२०२१, या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही वेधादी नियम पाळण्याची आवश्यकता नाही.
ध्वजाचे आध्यात्मिक महत्त्व, ध्वजाच्या विविध रंगांचा अर्थ, ध्वजावर असलेल्या विविध चिन्हांचे महत्त्व, ध्वजस्तंभाचे आध्यात्मिक महत्त्व, तसेच सात्त्विक ध्वज आणि सात्त्विक ध्वजस्तंभ यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्र या वास्तू जगात सर्वाधिक चैतन्यमय आहेत. तेथे संत, तसेच नियमित साधना करणारे, धर्माचरणी साधक रहातात. नियमित स्वच्छतेचे नियोजन करून, सेवेची विभागणी करून केली जाते. साधकांमध्ये कोणताही वाद होत नाही. यज्ञ, धार्मिक विधी हे नित्य चालू असतात.
बृहस्पति हा ईशान्य दिशेचा स्वामी आहे, ज्याला ‘ईशान कोना’सुद्धा म्हटले जाते. ईशान ईश्वर किंवा देव आहे. अशाप्रकारे ही देवाची / गुरूंची दिशा आहे. म्हणून तेथे देवघर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. घराच्या या भागात देवळाचे स्थान जसे आहे, ते संपूर्ण घराची ऊर्जा त्या दिशेने….