संतांना अपेक्षित असते, ती आत्मज्योत प्रज्वलित करणारी दीपावली !
दिवाळी आबालवृद्धांच्या आनंदाचा महास्रोत आहे. संतांचा आत्मानंद हा सर्वांत मोठा आनंद आहे. त्याची तुलना इतर आनंदाशी होऊ शकत नाही. तो आत्मिक आनंद म्हणजेच त्यांच्या दृष्टीने दिवाळी आहे !
दिवाळी आबालवृद्धांच्या आनंदाचा महास्रोत आहे. संतांचा आत्मानंद हा सर्वांत मोठा आनंद आहे. त्याची तुलना इतर आनंदाशी होऊ शकत नाही. तो आत्मिक आनंद म्हणजेच त्यांच्या दृष्टीने दिवाळी आहे !
दिवाळी वा इतर धार्मिक सण आणि समारंभात निरांजन अन् समई यांच्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाऊबीज वा अन्य प्रसंगी निरांजनाने ओवाळणे, ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे.
‘दिवाळी पहाट’सारख्या गीतगायनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यापेक्षा परंपरागत धर्मशास्त्रानुसार दीपावली साजरी करून धर्माचरण करणे अपेक्षित आहे. शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी किंवा अशा कार्यक्रमांसाठी संपूर्ण दिवस किंवा अन्य दिवसही असतात.
किल्ला बांधणे ही संकल्पना म्हणजे प्रथम रज-तम गुणांवर सत्त्वगुणाने मात करणे आणि नंतर सत्त्वगुणाचा त्याग करून गुणातीत होणे. हे खरे हिंदुत्व आहे.
आकर्षण शक्ती फटाक्यांमधून प्रक्षेपित होत असल्यामुळे व्यक्तीतील शक्ती, उदा. प्राणशक्ती, तसेच वातावरणातील काळी शक्ती फटाक्यांकडे आकृष्ट होते.
‘कृत्रिम रोषणाईचे सूक्ष्मातून काय परिणाम होतात’, हे लक्षात घेऊया आणि ती करणे टाळूया !
धर्मशिक्षणाचा अभाव असल्याने आज हिंदु सण आणि उत्सव सात्त्विक पद्धतीने साजरे केले जात नाहीत. आजपासून आपण दिवाळी सात्त्विक पद्धतीने कशी साजरी करू शकतो ? याविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत.
गायीचे आध्यात्मिक महत्त्व व वासराने गायीचे दूध पित असतांना गायीने वासराला चाटण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव पुढे दिल्या आहेत.
शरद ऋतूत काय खावे आणि काय खाऊ नये ?, शरद ऋतूतील इतर आचार, सर्वसाधारण विकारांवर सोपे आयुर्वेदीय उपचार आणि आहारासंबंधी काही महत्त्वाची सूत्रे पुढील लेखात जाणून घेऊया…..
‘दसरा’ या शब्दाची फोड ‘दस + हरा’. दसर्याला उत्तर हिंदुस्थानात ‘दशहरा’ असे म्हणतात. ‘हरणे’ म्हणजे घेऊन जाणे. दशहरा म्हणजे ‘माझे दहा अवगुण घेऊन जा.’