पू. पद्माकर होनप यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी साधिकेने अनुभवलेला आनंद

पू. काकांकडे पाहून ‘त्यांनी देहत्याग केला आहे’, असे मला वाटले नाही. ‘ते थोड्याच वेळात उठणार आहेत’, असे मला वाटत होते.

सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी व्यष्टी साधना आणि सेवा या माध्यमांतून साधकाला घडवणे

काही प्रसंगांतील माझे स्वभावदोष मला सहजतेने स्वीकारता यावेत आणि समजायला सोपे जावेत, यासाठी सद्गुरु दादा ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या विविध पैलूंचे विश्लेषण’ या ग्रंथातील काही सूत्रे मला वाचायला देत असत.

(कै.) पू. पद्माकर होनप यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘२२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा दिव्य रथोत्सव सोहळा पहाण्यासाठी मी सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ४ वर्षे) यांना घेऊन आश्रमाच्या पुढच्या बाजूला आसंदीवर बसले होते. त्या वेळी तिथे पू. होनपकाका आणि अन्य संतही उपस्थित होते.

पू. (कै.) पद्माकर होनप यांनी साधिकेला महाप्रसाद ग्रहण करण्यापूर्वी विशिष्ट प्रार्थना करायला सांगणे आणि साधिकेने तशी प्रार्थना करणे चालू केल्यापासून तिला दुपारी झोप येणे बंद होणे

एकदा मी भोजनकक्षात प्रसाद ग्रहण करत असतांना माझी पू. पद्माकर होनपकाकांशी भेट झाली होती. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘पू. काका, माझे व्यष्टी साधनेचे नियोजन दुपारी महाप्रसादाच्या वेळेपर्यंत व्यवस्थित होते. त्यानंतर होत नाही.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले हेच आपले सर्वस्व आहेत’, असा भाव असलेले (कै.) पू. पद्माकर होनप !

२७.३.२०२२ (चैत्र शुक्ल षष्ठी) या दिवशी त्यांच्या देहत्यागाला ५ मास पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करून आश्रमातील चैतन्याचा लाभ करवून घेऊन स्वतःमध्ये अंतर्बाह्य पालट करून घेणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. अपाला अमित औंधकर (वय १५ वर्षे) !

कु. अपाला दीड वर्षापासून तिच्या आजोबांकडे राहून (श्री. अशोक रेणके, फोंडा येथे) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येऊन-जाऊन साधना करत आहे. त्या वेळी मला तिच्यात पुष्कळ सकारात्मक पालट जाणवला.

स्वतःच्या शारीरिक त्रासाच्या संदर्भात साधिकेची झालेली विचारप्रक्रिया !

शारीरिक त्रासाच्या निवारणासाठी एका ज्योतिषांनी विधी करण्यास सांगितल्यावर साधिकेने नातेवाइकांना विधी करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगणे.

साधकाच्या मनातील जाणणारे अंतर्यामी परात्पर गुरु डॉ. आठवले !

वर्ष १९९५ मध्ये मी एक दिवस मुंबईमधील सेवाकेंद्रात सेवेसाठी गेलो होतो. तिथे मी साधकांनी दिलेला प्रसाद सेवन केला. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला एका ग्रंथातून काही शोधायला सांगितले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष २००२ पासून अध्यात्माचा प्रचार करण्यापेक्षा हिंदु राष्ट्रासाठी कार्य करण्यास प्राधान्य देण्याचे कारण !

साधकांनी व्यष्टी साधना करत असतांना स्वतःची आध्यात्मिक उन्नती होत आहे कि नाही ?, या विचारात अडकण्यापेक्षा समष्टी साधनेसाठी मी अधिकाधिक प्रयत्न करत आहे ना ?, हा विचार करायला हवा.

साधनेत टिकून रहाणे, ही साधनेतील परीक्षाच आहे !

साधनेत टिकून रहाणे, ही साधनेतील परीक्षाच आहे, असे समजून साधकांनी त्या अडचणींवर मात करणे आवश्यक आहे. यासंदर्भात पुढील काही दृष्टीकोन उपयोगी ठरतील.