प्रेमळ आणि तळमळीने सेवा करणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. मनीषा गायकवाड आणि सौ. श्रावणी परब !

सौ. मनीषा गायकवाड आणि सौ. श्रावणी परब यांची साधिकेच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

ज्याने आपले समाधान आणि सुख भंग पावत नाही, अशा परममूल्यवान आंतरिक रत्नालाच परमार्थात ‘वस्तू’ म्हटलेले असणे

बाहेरील वस्तू मिळो वा न मिळो, ती वस्तू मिळाल्यानंतरही तिची अवस्था कशीही असली, तरी आपले समाधान आणि सुख भंग पावत नाही, अशी अमोलिक अंतर्वस्तू विचारांच्या मुळाच्या शोधातून प्राप्त होते आणि या परममूल्यवान आंतरिक रत्नालाच परमार्थात ‘वस्तू’ म्हटलेले आहे.

साधकांची कला आध्यात्मिक स्तरावर सादर होण्यासाठी साधकांकडून प्रयत्न करून घेणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘गुरु शिष्याला घडवण्यासाठी त्याच्या चुकाही दाखवतात आणि नंतर त्याच्यावर प्रेमही करतात’, याची मला प्रचीती आली.

स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे पिंपळखुटे (जिल्हा पुणे) येथील श्री. अविनाश तानाजी गराडे यांना स्वतःत जाणवलेले पालट !

साधनेमध्ये आल्यावर माझ्यामध्ये गुरुकृपेने (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने) पालट झाले. मला लागलेली व्यसने पूर्णपणे बंद झाली. ‘नामजप केल्यामुळे माझ्यात देवाप्रती प्रेमभाव आणि भक्तीभाव वाढत आहे’, असे मला वाटते.

सीतेचे स्वयंवर झाले, वैदेहीने श्रीरामाला वरले ।

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील आध्यात्मिक पातळी ६५ टक्के असलेल्या सुश्री (कु.) मधुरा भोसले (वय ४० वर्षे) यांना सुचलेले काव्य येथे देत आहोत.

रथोत्सवानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले रथात बसले असल्याचे कळल्यावर श्री. आकाश श्रीराम यांना आनंद होऊन कृतज्ञता वाटणे 

‘२२.५.२०२२ या दिवशी दिंडी चालू झाली. मला पुष्कळ वेळ ठाऊक नव्हते की, परात्पर गुरु डॉ. आठवले दिंडीतील रथात येऊन बसले आहेत;

स्वतःत पालट करण्याची तळमळ असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. मनीषा दामोदर गायकवाड !

चैत्र शुक्ल नवमी, रामनवमी (१७.४.२०२४) या दिवशी सौ. मनीषा दामोदर गायकवाड यांचा ४३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहायला आल्यावर बालसाधिकेला स्वतःमध्ये जाणवलेले पालट

‘मी रामनाथी आश्रमात आल्यावर कोणतीही प्रार्थना केली, तरी माझ्याकडून ती भाव ठेवून केली जायची आणि भावपूर्ण व्हायची.

उरण (जिल्हा रायगड) येथील श्री. राजेश पाटील यांना सेवा करतांना जाणवलेली सूत्रे

‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा किंवा ‘हिंदु एकता दिंडी’ अशा उपक्रमांच्या वेळी अल्प वेळ झोप मिळूनही दिवसभर पुष्कळ उत्साह आणि आनंदी वाटणे