आईच्या आनंदात स्वार्थ (?) !

थोड्या फार चित्रपटांत काम काय केले की, ‘आपल्याला प्रसिद्धीचे वलय प्राप्त झालेले आहे’, असे समजून अभिनेत्री काहीही बरळतात आणि भोळे भाबडे चाहते त्यांचे लगेचच अनुकरण करतात; म्हणूनच तर समाज आज रसातळाला जात आहे.

हिंदु संस्कृतीचे आकर्षण !

२२ मार्चपासून ‘इंडियन प्रिमियर लीग’ ही भारतातील बहुप्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धा चालू होत आहे. त्यात सहभागी मुंबई संघाचे कर्णधार हार्दिक पंड्या हे स्पर्धेसाठी आल्यानंतर त्यांनी संघाच्या ‘ड्रेसिंग रूम’मध्ये छोटेसे देवघर करून पूजा केल्याचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला.

विकृत अंधानुकरण !

भारतीय संस्कृतीत स्त्रीला शक्तीचे रूप मानले जाते, ती पूजनीय असते. असे म्हणतात की, जिथे महिलांचा अपमान होतो, तिथे लक्ष्मी थांबत नाही. मनुस्मृतीत म्हटले आहे

गृहकलह माजवणारे केजरीवाल !

‘जर तुमचा नवरा मोदी-मोदी म्हणत असेल, तर त्याला रात्रीचे जेवण देऊ नका आणि तुमची शपथ द्या, त्यामुळे प्रत्येक पतीला आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकावे लागेल’, असे सांगत निवडणुकीत महिला मतदारांना आम आदमी पक्षाला मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.

गरोदरपणीच्या विकृती !

हिंदु संस्कृतीत ‘गर्भसंस्कार’, ‘ओटी भरणे’, असे गर्भावर संस्कार करणारे विधी किंवा डोहाळे जेवण असे कार्यक्रम असतांना अनैतिक गोष्टींचे अनुकरण वाढत जाणे, हे सर्वथा चुकीचे आहे !

‘उडता’ महाराष्ट्र ?

पुण्यातून एका मागोमाग एक जप्त केले जात असलेले अमली पदार्थांचे साठे आणि त्यामागील जाळे यातून पुण्यासह राज्यालाही अमली पदार्थांचा फार मोठा विळखा पडला आहे, हे स्पष्ट होते.

कर्मचार्‍यांचा पाट्याटाकूपणा !

भारत विकासाच्या दिशेने जात आहे, हे नक्की; परंतु सरकारी कार्यालयातील व्यक्ती तिची कामे तत्परतेने आणि अचूकतेने करण्यामध्ये पुष्कळ अल्प पडतात, हे परत परत लक्षात येते

रेल्वेची गती !

रेल्वे प्रवास म्हटला की, सध्या तो सुखदायक न ठरता त्रासदायक ठरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे नियोजित वेळेत न येणारी आणि वेळेत न पोचणारी रेल्वेगाडी !

‘कॉपी’ची कुप्रथा !

कॉपी करणे म्हणजे स्वतःला गुन्हेगारीची सवय लावून घेणे. वर्षभर अभ्यास करून परीक्षेला आनंदाने सामोरे जाणे ही नैतिकता, तर वर्षभर उनाडक्या करून ऐन परीक्षेच्या काळात अभ्यास झाला नाही, म्हणून कॉपीसारख्या गैरमार्गाचा अवलंब करणे, ही अनैतिकता आहे.

मला काय हवे आहे ?

एकूणच ‘करिअर, नोकरी, पैसा या सर्वांमुळेच आनंद मिळणार’, हे समीकरण झाल्यामुळे ते साध्य करतांना स्वतःच्या शरिराची हानी किती होते, याकडे दुर्लक्ष होत आहे. सारासार विचार करून स्वतःची दिनचर्या ठरवणे आवश्यक आहे.