केवळ धर्मपालनानेच सर्वांगीण विकास होणे शक्य आहे का ?
‘धर्मपालनानेच सर्वांगीण विकास होणे शक्य आहे; कारण मुळात धर्माची संस्थापना मानवाच्या व्यष्टी (व्यक्ती) आणि समष्टी (समाज) जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठीच केली गेली आहे.
‘धर्मपालनानेच सर्वांगीण विकास होणे शक्य आहे; कारण मुळात धर्माची संस्थापना मानवाच्या व्यष्टी (व्यक्ती) आणि समष्टी (समाज) जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठीच केली गेली आहे.
कर्मयोग्याला जे साधत नाही, ते अद्भुत कर्म हे संन्यासी करतात. चिंतेने, दुःखाने, तणावाने, संसारतापाने आत्महत्याच करायची बाकी उरली आहे. अशा कित्येकांना या संन्याशांनी जीवन दिले. त्यांचे ऋण कसे फेडाल ?
होमिओपॅथी उपचारपद्धत घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.
गेल्या २ दशकांत जगाचे राजकारण जिहाद्यांच्या विरोधात फिरत राहिले. नेदरलँडच्या गीर्ट विल्डर्स या उजव्या विचारसरणीच्या व्यक्तीची पंतप्रधानपदी निवड धक्कादायक मानली जात आहे.
जनतेच्या कररूपातून जमा झालेल्या निधीवर डल्ला मारणार्या लोकप्रतिनिधींना कठोर शिक्षा आवश्यक !
‘व्हॉट्सॲप’वर फिरत असलेल्या एका ‘पोस्ट’मधून जैन आणि अग्रवाल समाजाने एक निर्णय घेतल्याचे नुकतेच समोर आले. या निर्णयानुसार विवाह भोजनात सहाच पदार्थ ठेवण्यात यावेत.
७ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण थायरॉईड ग्रंथी (एक अंतःस्रावी ग्रंथी) अकार्यक्षम होणे आणि तिचे अतीकार्य होणे यांविषयी माहिती बघितली. आजच्या लेखात आपण दोन्ही प्रकारात जीवनशैली कशी असावी ?
या तक्रारीनुसार पोलिसांनी अन्वेषण केले आणि प्रथमदर्शनी गुन्हा घडला असल्याचा अहवाल तालुका दंडाधिकार्यांकडे पाठवला.
सध्या म्यानमारमध्ये बंडखोर गट आणि लष्कर यांच्यात संघर्ष चालू आहे, तसेच नोव्हेंबर २०२३ मध्ये भारतात म्यानमारचे जवळपास ६०० सैनिक घुसले होते. या प्रकरणी मिझोराम सरकारने केंद्र सरकारकडे साहाय्य मागितले होते.
मनोरंजन अन् कला यांच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली वाट्टेल ते दाखवले जाते, त्यावर कठोर कायद्याचा अंकुश कधी येणार ?