आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत : एक फसवणूक !

इयत्ता १२ वीच्या पाठ्यपुस्तकातून इतकी वर्षे शिकवण्यात आलेला ‘आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत’ हा चुकीचा आहे, असे एन्.सी.ई.आर्.टी. यापुढे नमूद करणार आहे. या विषयावर ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

संपादकीय : कर्नाटकमध्ये लव्ह जिहाद !

नेहा हिरेमठ यांची धर्मांधाने केलेली लव्ह जिहादमधील हत्या शेवटची ठरण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी प्रयत्न करणे आवश्यक !

नात्यांमधील बाजारूपणा !

तंत्रज्ञानाचे युग किंवा पैसा आपल्याला प्रेम, नात्यांमधील गोडवा देऊ शकत नाही, हे लक्षात घेऊन नाती जपा अन् नात्यांतील कर्तव्ये पार पाडा !

गुन्ह्यासंबंधी (क्रिमिनल) कायद्याचा अन्वयार्थ !

जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शिक्षेसंदर्भात कायद्यातील कलमांचा प्राप्त परिस्थितीनुसार जेव्हा अर्थ काढतात, तेव्हा चुकीच्या व्याख्येमुळे एखाद्याला किंवा समाजाला हानी अथवा त्यांच्यावर अन्याय होऊ नये, हा सिद्धांत कटाक्षाने पाळावा लागतो.

लोकसभा निवडणुकांवर कृत्रिम बुद्धीमत्तेचा (‘एआय’चा) प्रभाव !

सध्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र मानवी कल्पनेच्या पुढे विस्तारत आहे. त्याच्या माध्यमातून सोशल मिडिया, म्हणजे समाजमाध्यमांवर सध्या धुमाकूळ चालू आहे. त्यातच भर म्हणून कि काय फेसबुक, एक्स, यू ट्यूब किंवा व्हॉट्सॲप यांच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धीमत्तेचा (म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स – ‘एआय’चा) वापर मुक्तपणे होत आहे.

भाजप वगळता अन्य पक्षांच्या घोषणापत्रांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेला स्थान नगण्य !

‘जे राजकीय पक्ष देशाला सुरक्षित ठेवू शकत नाहीत. त्यांच्या बाजूने मतदान करणे, हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे लोकांनी सर्व पक्षांच्या घोषणापत्रांचा अभ्यास करावा आणि त्यानंतर कुठल्या पक्षाला मतदान करायचे, हे ठरवावे.’

श्रीरामावतार, शरयू नदी आणि अयोध्यानगरी

‘अयोध्यानगरी हिंदूंच्या प्राचीन सप्तपुरींपैकी एक आहे. या नगरीतील ऐश्वर्याची तुलना स्वर्गलो काशी केलेली आहे. ‘अथर्ववेदा’त या नगरीला ‘ईशपुरी’ म्हटले आहे. प्रभु रामचंद्रांचा जन्म त्रेतायुगात झाला. सध्याची अयोध्यानगरी विक्रमादित्याने २००० वर्षांपूर्वी पुन्हा वसवली.

अचूक समयदर्शक प्राचीन सूर्यमंदिरांचे गूढ !

‘सूर्यमंदिर कमळावर बनवले आहे. मंदिराच्या खालच्या बाजूला लहान मुलांनी बघाव्यात, अशा नक्षी आणि कलाकृती कोरलेल्या आहेत.

संपादकीय : रेल्वेची धाव दलालांपर्यंत !

रेल्वेच्या तिकिटांचा हा काळाबाजार वरवरचा वाटत असला, तरी या भ्रष्टाचाराने रेल्वे प्रशासन पुरते पोखरले आहे. रेल्वेचे जाळे देशभरात जितके पोचले आहे, त्यासमवेत तिकिटांच्या काळाबाजारही पोचला आहे.