‘गहाळ’ खतांच्या पूर्व नोंदी !

भ्रष्टाचारी, कलंकित आणि गुन्हेगार यांच्याऐवजी ईश्वराचे भक्त असलेल्या सदस्यांच्या अधीन मंदिरांचे नियंत्रण हवे !

भारतावरील कर्ज खरोखरीच वाढले आहे का ?

भारताचा विचार करता भारतावर ६१३ बिलीयन डॉलरचे कर्ज आहे, तरी भारताकडे ५९५ बिलीयन डॉलर एवढे मोठ्या प्रमाणात परकीय चलन आहे, म्हणजे भारताने ठरवले, तर तो त्याच्यावरील सर्व कर्ज आताही सहज फेडू शकतो.

वक्फ बोर्ड – भारताची भूमी गिळंकृत करणारे मंडळ !

‘हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी त्यांचा सर्वनाश करण्यासाठी वक्फ बोर्डाचा कायदा केलेला आहे. त्यामुळे वक्फ बोर्डाने भारतातील हिंदूंची लक्षावधी एकर भूमी बळकावली आहे’, हे कटू सत्य हिंदूंना ठाऊकही नाही.

भारताच्या वैचारिक विध्वंसाचा स्वातंत्र्योत्तर इतिहास ! – (भाग ५)

‘इतिहासाचे विकृतीकरण करता येते, इतिहास दडपता येतो, इतिहासाचा विपर्यासही होऊ शकतो; पण इतिहास कधीच नष्ट केला जाऊ शकत नाही !’

हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य प्रभावीपणे होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली मौलिक सूत्रे

आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना करायची असल्याने सर्व हिंदूंना संघटित करायचे आहे. याला ‘समष्टी साधना’ असे म्हटले जाते. ही समाजात जाऊन करायची साधना आहे.

संपादकीय : आध्यात्मिक पर्यटनाची नांदी ! 

भारत देशात पालट होत आहेत. देश विकासाच्या पथावरून मार्गक्रमण करत आहे. जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होऊ पहात आहे. यामुळे भारताची मान जगभरात उंचावत आहे.

वसंत ऋतूत काय खावे ? आणि काय खाऊ नये ?

मार्च आणि एप्रिल (वातावरण लक्षणांप्रमाणे थोडे पुढे मागे) या कालावधीत सूर्याच्या उष्णतेने थंडीत गोठलेला कफ बाहेर यायला प्रारंभ होतो. त्यामुळे या ऋतूमध्ये सर्दी, खोकला आणि ताप यांसारखे आजार बळावतात.

‘सेमीकंडक्टर’ उद्योगात भारताचा महासत्ता होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सहभाग

या माध्यमातून भारताची ओळख ‘सेमीकंडक्टर’ची ‘जागतिक बाजारपेठ’ अशी होणार आहे. ‘आत्मनिर्भर भारता’चा पुढील अध्याय ‘सेमीकंडक्टर’ आहे.

महान कालगणना आणि वाढदिवस !

हिंदु पंचांगानुसार प्रति ३ वर्षांनी येणारा अधिक मास किंवा काही वर्षांनी येणारा ‘क्षय मास’ असतो. ‘या वेळी जन्मलेल्यांचा वाढदिवस साजरा कसा करणार ?’

रंगपंचमी साजरी करण्यामागील शास्त्र आणि उद्देश

सण-उत्सवांमध्ये घुसडले गेलेले अपप्रकार रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे अपरिहार्य !