संपादकीय : पुतिन यांचा विजय !

जागतिक स्तरावरील राजकारण पहाता पुतिन पुन्हा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून येणे, हे भारताच्या हिताचे !

आईच्या आनंदात स्वार्थ (?) !

थोड्या फार चित्रपटांत काम काय केले की, ‘आपल्याला प्रसिद्धीचे वलय प्राप्त झालेले आहे’, असे समजून अभिनेत्री काहीही बरळतात आणि भोळे भाबडे चाहते त्यांचे लगेचच अनुकरण करतात; म्हणूनच तर समाज आज रसातळाला जात आहे.

राष्ट्रीय सुरक्षा बळकट करणारा अरुणाचल प्रदेशातील ‘सेला’ बोगदा !

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे ‘विकसित भारत विकसित ईशान्य प्रदेश’, या कार्यक्रमाच्या वेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘सेला’ बोगद्याचे लोकार्पण केले. या लेखात बोगदा बांधण्यामागील कारणे आणि त्याचे सामरिक महत्त्व पाहूया.

काजवा (काँग्रेस नेते राहुल गांधी) कधी सूर्य (छत्रपती शिवराय) होऊ शकत नाही !

छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १५ व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ महादेवासमोर घेतली. त्यांनी ही शपथ आजन्म पाळून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या शौर्याची तुलना कुणाशीही करता येणार नाही;

नामसंकीर्तन साधन पै सोपे ।

कलियुगात मात्र भगवत्प्राप्त्यर्थ वर उल्लेखलेली ३ साधने तोकडी पडू लागली. अर्थात् या साधनत्रयांनी देव मिळणे अशक्य झाले. साधनांचा प्रभाव न्यून झाला असे नाही; पण ही साधने करण्यासाठी जो अधिकार, जी पवित्रता, जी शुचिता, जी साधनांची उपलब्धता आवश्यक असावी लागते, ती न्यून पडू लागली आणि यामुळे कलियुगात या साधनांनी भगवत्प्राप्ती सुलभ राहिली नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या ‘गुरुकृपायोगा’चे महत्त्व कीर्तनातून जनमानसावर बिंबवणारे अकोला येथील ह.भ.प. गिरीष कुळकर्णी !

अहंकाराने मनुष्याचा सर्वनाश होतो; म्हणून स्वतःमधील स्वभावदोष आणि अहंकार यांच्या पैलूंचा अभ्यास करून त्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न केले तर मन स्वच्छ होईल अन् नंतर गुरुप्राप्ती होईल.

संपादकीय : भारतीय नौदल – एक रक्षक शक्ती !

वेगवान, अचूक आणि आक्रमक कारवाया करून समुद्री चोरांचे कंबरडे मोडणारे भारतीय नौदल देशासमोर आदर्श !

हिंदु संस्कृतीचे आकर्षण !

२२ मार्चपासून ‘इंडियन प्रिमियर लीग’ ही भारतातील बहुप्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धा चालू होत आहे. त्यात सहभागी मुंबई संघाचे कर्णधार हार्दिक पंड्या हे स्पर्धेसाठी आल्यानंतर त्यांनी संघाच्या ‘ड्रेसिंग रूम’मध्ये छोटेसे देवघर करून पूजा केल्याचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला.

भारत-चीन युद्ध होणार का ?

नजिकच्या भारत-चीन युद्धामध्ये चीनची आर्थिक कंबर मोडण्यासाठी भारतियांनी त्याच्या उत्पादनांवर बहिष्कार घालावा !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची साधिका कु. अपाला औंधकर (वय १६ वर्षे) हिचा सत्कार !

रत्नागिरी – जागतिक महिला दिनानिमित्त ७ मार्च २०२४ या दिवशी ‘आय.सी.आय.सी.आय. प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुरन्स कंपनी लि., रत्नागिरी’ने येथे ‘महिला सक्षमीकरण सन्मान सोहळा’ आयोजित केला होता…