चंद्रग्रहणाचा वनस्पतीवर (तुळशीवर) झालेला परिणाम
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
महर्षि विश्वविद्यालयाने ऑक्टोबर २०१६ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत १७ राष्ट्रीय आणि ८२ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण ९९ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण दिले आहे.
एका संतांनी प्रार्थनाला विचारले, ‘‘आईकडून शिकतेस ना ?’’ तेव्हा प्रार्थना म्हणाली, ‘‘हो.’’ त्यानंतर तिने आईकडून शिकायला मिळालेली पुढील सूत्रे सांगितली.
निद्रादेवीला ‘झोपेत प्रार्थना चालू राहू दे’, अशी प्रार्थना करून झोपल्यामुळे रात्रभर ‘निर्गुण’ हा नामजप चालू रहाणे आणि सकाळी उठल्यावर इतर दिवसांपेक्षा अधिक प्रसन्न अन् उत्साही वाटणे
श्री. नंदा आचारी गुरुजी यांचे संतपद घोषित केल्यावर त्यांच्या नयनांतून अश्रुधारा वाहू लागल्या. तेव्हा त्यांच्या चित्तातील भक्ती आणि आनंद भावाश्रूंच्या रूपाने व्यक्त झाल्याचे जाणवले. त्यामुळे कार्यक्रमस्थळाचे वातावरण पुष्कळ भावमय आणि आनंददायी झाले.
सात्त्विक आहार सेवन केल्याने मनात तसे विचार येऊन तशा कृती होतात अन् वृत्तीही सात्त्विक बनते !
सनातनचे १८ वे समष्टी संत पू. इंगळेआजोबांच्या पार्थिवाचे प्रत्यक्ष अंत्यसंस्कार करतांना केलेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.
सनातनचे १८ वे समष्टी संत पू. चत्तरसिंग इंगळेआजोबा यांच्या अंत्यसंस्कार विधीचे केलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.
भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून धरून इंद्राच्या कोपापासून गोकुळवासियांचे रक्षण केले. ‘आपला अन्नदाता आणि रक्षणकर्ता गोवर्धन पर्वतच आहे’, याची सर्वांना खात्री पटली अन् त्यांची श्रीकृष्णावरील भक्तीही वाढली. शेवटी इंद्र थकला आणि त्याने वृष्टी बंद केली. पुन्हा सर्व लोक गोकुळात आले.