देवपूजेतील सामुग्रींमागील शास्त्र सांगणारे सनातनचे ग्रंथ !
हिंदु धर्मात सांगितलेल्या धार्मिक कृती योग्यरित्या केल्यास त्यांतून चैतन्य मिळते, तसेच त्या शास्त्र समजून केल्यास भावपूर्ण होतात व त्यामुळे सत्त्वगुण वाढून देवाविषयीची ओढही वाढते.