देवपूजेतील सामुग्रींमागील शास्‍त्र सांगणारे सनातनचे ग्रंथ !

हिंदु धर्मात सांगितलेल्‍या धार्मिक कृती योग्‍यरित्‍या केल्‍यास त्‍यांतून चैतन्‍य मिळते, तसेच त्‍या शास्‍त्र समजून केल्‍यास भावपूर्ण होतात व त्‍यामुळे सत्त्वगुण वाढून देवाविषयीची ओढही वाढते.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी मार्गदर्शक सनातनची ग्रंथमालिका : हिंदु राष्ट्र-स्थापना

स्वयंभू हिंदु राष्ट्र असलेले भारतवर्ष हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनले आणि ‘हिंदु राष्ट्र’ ही तेजस्वी संकल्पना झाकोळून गेली. सद्यस्थितीत राष्ट्राच्या संदर्भातील सर्व समस्यांवर एकच कायमस्वरूपी उत्तर आहे अन् ते म्हणजे, धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र-स्थापना’ ! याविषयी दिशादर्शन करणारी ग्रंथमालिका !

सनातनची ग्रंथमालिका : अमृतमय गुरुगाथा

लेखिका डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी गुरु प.पू. भक्‍तराज महाराज यांचा उलगडलेला जीवनपट अन् अनुभवलेली गुरुकृपा !

शीघ्र ईश्‍वरप्राप्‍तीसाठी सोपा मार्ग दर्शवणारे सनातनचे ग्रंथ !

गुरुकृपायोगानुसार साधनेविषयी सर्वांगाने दिशादर्शन करणारी सनातनची अनमोल ग्रंथमालिका !

सनातनची ग्रंथमालिका : गुरूंचे माहात्‍म्‍य अन् शिष्‍याची गुरुभक्‍ती

‘पित्‍यापेक्षाही गुरु श्रेष्‍ठ का आहेत ? गुरूंमुळे संकटांचे निवारण कसे होते ? गुरूंच्‍या अस्‍तित्‍वाने शिष्‍याची आध्‍यात्मिक उन्‍नती कशी होते ? साधकावर गुरुकृपा टप्‍प्‍याटप्‍प्‍याने कशी होते ?’ इ. प्रश्‍नांची उकल करून गुरूंचे महत्त्व सांगणारा ग्रंथ ! 

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन (गुणवैशिष्ट्ये, कार्य, सिद्धी आणि देहत्याग)

योगतज्ञ दादाजींनी अत्यंत कष्टप्रद साधनेद्वारे अनेक सिद्धी प्राप्त केल्या. या सिद्धींचा ‘दीन-दुःखीजनांच्या अडचणी सोडवून त्यांना अध्यात्माच्या मार्गावर आणता यावे’, यासाठीच उपयोग केला. ‘भविष्यकथनसिद्धी’मुळे त्यांनी केलेली अनेक भाकिते अत्यंत तंतोतंत ठरली.

सनातनच्या ‘भावी संकटकाळातील संजीवनी’ या मालिकेतील ग्रंथ !

आगामी काळात महायुद्धासह नैसर्गिक आपत्तीही ओढवतील. तेव्हा डॉक्टर, औषधे आदी उपलब्ध होणेही कठीण होईल. अशा वेळी विकार आणि आपत्ती यांना तोंड देण्याच्या पूर्वसिद्धतेचा भाग म्हणून सनातनची ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका वाचा ! 

मोक्षदायिनी गंगेचे अलौकिकत्‍व आणि माहात्‍म्‍य अन् रक्षणाचे उपाय सांगणारे सनातनचे ग्रंथ !

भारतातील पवित्र नद्या म्‍हणजे, आध्‍यात्मिक अन् सांस्‍कृतिक ठेवा ! त्‍यांचे योग्‍यरित्‍या जतन करणे, हे राष्‍ट्रीय अन् धार्मिक कर्तव्‍यच आहे. नद्यांचे  माहात्‍म्‍य, वैशिष्‍ट्ये, त्‍यांचे पावित्र्यरक्षण इत्‍यादी या ग्रंथमालिकेतून जाणून घ्‍या !

विवाहकार्य पूर्ण झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करा !

सर्व जण कार्याच्या आरंभी देवतांना नारळ-विडा अर्पण करून मंगलकार्य निर्विघ्नपणे होण्यासाठी प्रार्थना करतात; मात्र कार्य निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर शेवटी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायला विसरतात. हे टाळून मंगलकार्य निर्विघ्नपणे पार पडले; म्हणून शेवटी देवाच्या चरणी कृतज्ञता आवर्जून व्यक्त करा !’

विवाहसंस्कार (शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्रथा) (लघुग्रंथ)

‘विवाह’ म्हणजे पती-पत्नीचे भावी जीवन एकमेकांना पूरक आणि सुखी होण्यासाठी ईश्वराचा आशीर्वाद मिळवून देणारा ‘धार्मिक विधी’ ! ‘लग्नपत्रिका कशी असावी’, ‘विवाहातील पावित्र्य कसे जपावे’ आदींविषयी विवेचन करणारा लघुग्रंथ !