कायद्याची कठोर कार्यवाही हवी !
सरकारी यंत्रणांमधील राजकीय हस्तक्षेप थांबल्यास त्या अधिक गतीमान आणि जनताभिमुख होईल, हे निश्चित !
सरकारी यंत्रणांमधील राजकीय हस्तक्षेप थांबल्यास त्या अधिक गतीमान आणि जनताभिमुख होईल, हे निश्चित !
खलिस्तानी चळवळ नष्ट करण्यासाठी आता पावले उचलणार नाही, तर कधी उचलणार ? पंजाबमध्ये काही ठिकाणी खलिस्तानवाद्यांना अटक केल्यावर त्यांच्या चौकशीत ‘आम्ही हिंदुत्वनिष्ठांना लक्ष्य करणार होतो’, अशी माहिती पुढे आली आहे.
तंत्रज्ञान आणि गुलामगिरी यांमधील एकमेव भेद हाच की, गुलामांना पूर्ण जाणीव असते की, ते स्वतंत्र नाहीत !’ मूळच्या लेबेनॉनचे प्रसिद्ध अमेरिकी गणितज्ञ नस्सीम निकोलस तलेब यांच्या या वक्तव्यात पुष्कळ काही दडलेले आहे.
सध्या वेगवेगळ्या नेत्यांना अतिकच्या प्रेमाचा आलेला उमाळा अती आहे आणि त्यांच्यातील एकतर्फी वृत्ती दर्शवणारा आहे, हे एव्हाना जनतेसमोर आले असून जनता जनार्दनच मतपेटीद्वारे अशांचा योग्य तो न्यायनिवाडा करील, यात शंका नाही !
छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवनच प्रेरणादायी आहे. त्यांनी अफझलखानाचा बाहेर काढलेला कोथळा, अनेक बलाढ्य मोगल राजांची उडवलेली धूळधाण, पाच पातशाह्यांचा केलेला नायनाट आदी सर्व हिंदूंमध्ये क्षात्रतेजाचे स्फुलिंग चेतवणारे आहे.
देशातील गुंडाराज संपवण्यासाठी इच्छाशक्ती असलेले योगी आदित्यनाथ यांच्यासारखे शासनकर्ते आवश्यक !
धर्मांध नव्हे, तर विश्वकल्याणकारी असल्याचे ठामपणे सांगून हिंदु राष्ट्र संकल्पनेचे समर्थन करा !
गुंडांचे साम्राज्य उद्ध्वस्त करून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होणे अपेक्षित !
मनमानी कारभार करणार्या ‘ट्विटर’, ‘फेसबुक’ यांसारख्या विदेशी आस्थापनांना भारतीय कायद्यांचे वेसण अत्यावश्यक !
अल्पसंख्यांकांचा उद्दामपणा मोडून काढण्यासाठी त्यांना देण्यात येणार्या विशेष सोयीसुविधा सरकारने बंद करणे आवश्यक !