संपादकीय : भारतद्वेषी विदेशी विद्यापिठे !

विदेशी विद्यापिठे ही भारतद्वेषी कारवायांचे अड्डे बनल्‍यामुळे तेथील भारतीय विद्यार्थ्‍यांच्‍या सुरक्षेसाठी पावले उचलणे आवश्‍यक !

विदारक विवाहबाह्य संबंध !

विवाहबाह्य संबंध ही विवाह या संकल्‍पनेलाच छेद देणारी आहे. कुटुंबाची आधारशिला असणारी स्‍त्रीच जर अशा प्रकारे वागत असेल, तर ती मुलांवर काय संस्‍कार करणार ?

तोंडाला केक फासून वाढदिवस साजरा करू नका !

माझ्‍या एका नातेवाईकाने त्‍याच्‍या वाढदिवसाचे एक छायाचित्र दुसर्‍या नातेवाईकाला पाठवले होते. दुसर्‍या नातेवाईकाने मला ते दाखवले.

प्रतिदिनच्‍या दिनक्रमात पाळता येण्‍यासारखे काही नियम

सकाळी ६ वाजण्‍याच्‍या आत उठावे. पोट साफ झाल्‍यावरच काहीही आहार किंवा द्रव पोटात घ्‍यावे.

कारागृहातील कट्टर प्रामाणिक (?) मुख्यमंत्री !

केंद्र सरकारने कलम ३५६ लावून ‘देहलीत राष्ट्रपती राजवट लावावी’, अशी केजरीवाल यांची मनोमन इच्छा असेल, जेणेकरून ‘केंद्रातील मोदी सरकार कसे लोकशाही धुळीस मिळवत आहे’, असे नॅरेटिव्ह चालवता येईल; परंतु त्यांची मनोकामना पूर्ण करतील इतके पंतप्रधान मोदी दुधखुळे नाहीत, हे त्यांना अजूनही समजलेले नाही.

‘क्रेडिट कार्ड पेमेंट नेटवर्क प्रोव्हायडर’ची एकाधिकारशाही संपणार !

आपला पैसा, आपल्या देशात होणारे व्यवहार आणि त्यातील पैसा मात्र विदेशी आस्थापनांना अशी स्थिती आतापर्यंत होती. आता मात्र हे टाळता येणे शक्य आहे.

हिंदु मंदिरांचा विध्वंस केल्याने पाकिस्तान उद्ध्वस्त !

स्वतःला आध्यात्मिक वारशापासून दूर ठेवण्यासाठीच्या प्रक्रियेतील जाणूनबुजून मंदिराचा विध्वंस करणे, हा एक भाग आहे. याचा परिणाम म्हणजे पाकिस्तानमध्ये बुद्धीहीन हिंसाचार उफाळून आला आहे. पाकिस्तानमध्ये आर्थिक दुर्बलता निर्माण होऊन त्याचे शेजारी राष्ट्रांशी संबंध बिघडलेले आहेत.

संपादकीय : केजरीवाल अमेरिकेला प्रिय का ?

भारताचा मित्रदेश असल्याचे भासवून भारतविरोधी कारवाया करणार्‍या अमेरिकेला समजेल असे प्रत्युत्तर देणे आवश्यक !

घातक पिचकार्‍या !

‘पिचकारी’ म्हटल्यावर वृंदावनातील होळीची आठवण कुणाच्याही मनात जागृत होऊ शकते; परंतु अशा प्रकारे चित्र-विचित्र पिचकार्‍या आल्या, तर ती आठवण कशी येईल ? त्यामुळे सणांच्या व्यावसायिकीकरणासह परंपरा जपण्याचे भान हवे, असे वाटते.

‘सामान्य माणसाने ईशमार्गाने कसे जगावे’, याचा कर्म-सैद्धांत मांडणारे महर्षि याज्ञवल्क्य !

२७ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘याज्ञवल्क्य यांचा जन्म आणि ज्ञानलालसा, याज्ञवल्क्यांनी आदित्याची उपासना करणे आणि सूर्याने आशीर्वाद देणे’, यांविषयी माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.