‘हिंदुत्वनिष्ठ, हितचिंतक आणि सनातनचे साधक अधिवक्ते यांच्याशी जवळीक करणे’, ही काळाची आवश्यकता असणे
‘सनातनच्या साधकांनी हिंदुत्वनिष्ठ, हितचिंतक किंवा सनातनचे अधिवक्ते यांच्याशी जवळीक करणे’, ही काळाची आवश्यकता असणे
‘सनातनच्या साधकांनी हिंदुत्वनिष्ठ, हितचिंतक किंवा सनातनचे अधिवक्ते यांच्याशी जवळीक करणे’, ही काळाची आवश्यकता असणे
या उपक्रमांसाठी समाजातील व्यक्तींना संपर्क केल्यावर ‘ते आपली वाट पहात आहेत’, याउलट ‘साधक समाजात जाऊन अर्पण मागण्यास आणि प्रायोजक मिळवण्यास टाळाटाळ करत आहेत’. साधकांतील ‘प्रतिमा जपणे’ हा अहंचा पैलू प्रबळ असल्याने ते समाजात जाऊन अर्पण मागण्यास टाळाटाळ करत आहेत.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
‘आपल्या लिखाणातून, अनुभूतींमधून इतरांना शिकायला मिळते, तसेच वाचकांची श्रद्धा वाढण्यास साहाय्य होते’ – परात्पर गुरु डॉ. आठवले
वाचकांना राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म या संदर्भातील अमूल्य ज्ञान सहजसोप्या भाषेत देणारे सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ सर्वत्रच्या वाचनालयांमध्ये ठेवता येतील. यासाठी सर्वत्रच्या साधकांनी पुढील प्रयत्न करावेत.
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २५ जानेवारीला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
विद्यार्थ्यांच्या मनावर आदर्श विचार आणि उज्ज्वल इतिहास रुजवणारी ही वही घरोघरी पोचायला हवी. याचा प्राथमिक टप्पा म्हणून साधक आणि कृतीशील धर्मप्रेमी यांनी समाजातील घटकांकडून वह्यांची मागणी घेण्यासाठी प्रयत्न करावेत.
साधकांनी सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी, कणकण, ताप, वास न येणे, जुलाब होणे, थकवा, भूक न लागणे यांसारखी कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीने औषधोपचार घेणे आवश्यक आहे.
‘काही साधकांना स्मशान किंवा अन्य रज-तम प्रधान ठिकाणी वैयक्तिक कारणांसाठी किंवा समष्टी सेवेसाठी जावे लागते. त्यामुळे त्यांना विविध प्रकारचे त्रास होतात. ते होऊ नये यासाठी त्यांनी आध्यात्मिक स्तरावरील करावयाचे उपाय देत आहोत.