पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या सभेत ४३७ कोटी रुपयांची विकासकामे संमत

यात विविध विकासकामांच्या व्ययासमवेत तरतूद वर्गीकरण, अवलोकनाच्या विषयासह विविध विकासविषयक कामांना अनुमाने ४३७ कोटी रुपयांच्या व्ययास स्थायी समितीने संमती दिली आहे.

जपानमध्ये वाढत्या आत्महत्यांमुळे एकाकीपणावर मात करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना !

जपानसारख्या अत्यंत प्रगत अशा वैज्ञानिक देशातील नागरिक मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करतात ?

मंत्री संजय राठोड यांना तात्काळ अटक करा ! – भाजपा महिला मोर्चाची तीव्र निदर्शने

भाजप महिला मोर्चाच्या  अध्यक्षा गायत्री राऊत यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करून रस्ता बंद आंदोलन करण्यात आले.

अमेरिकेत शिवराज्याभिषेक ; शिवजयंतीनिमित्त मराठी बांधवांकडून महानाट्य

DARHCT आणि CTMM चमूने अख्खे शिवचरित्र ३५ मिनिटांत नाट्य स्वरूपात प्रस्तुत केले.

वर्ष २०२० आणि २०२१ चे ‘लोक हिंद गौरव’ पुरस्कार घोषित

२७ फेब्रुवारी या दिवशी शहापूर येथील कुमार गार्डन सभागृह येथे सकाळी १० वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार असून दोन्ही वर्षांचे पुरस्कार एकत्र देण्यात येणार आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजाची दिशाभूल करू नये ! – शिवसेनेचा पत्रकाच्या माध्यमातून आरोप 

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजास गृहीत धरून त्यांची दिशाभूल करू नये.

विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग आत्मनिर्भरतेसाठी करावा ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

जीवनात यशस्वी होण्यासाठी उच्च ध्येय, मेहनत, कष्ट, त्याग, इच्छाशक्ती अंगी बाणवून ध्येय पूर्ण करण्याचा संकल्प जोपासावा, असे मार्गदर्शन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचे २१ हॉटस्पॉट !

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शिवरायांच्या राज्यशैलीचे अनुकरण केल्यास भारत महासत्ता बनेल ! – छत्रपती उदयनराजे भोसले

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज एकमेवाद्वितीय राजे होते. शिवरायांच्या राज्यशैलीचे अनुकरण केल्यास भारत महासत्ता बनेल, असे प्रतिपादन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.

वाई (जिल्हा सातारा) येथील पोलिसांनी दुकाने फोडणार्‍या चोरांची गावातून काढली धिंड !

गणपती आळी येथे असणारी काही दुकाने चोरांनी कटावणीच्या साहाय्याने फोडून ५२ सहस्र ३०० रुपये चोरून नेले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करत दरोडेखोरांना अटक केली आणि वाई शहरातून त्यांची धिंड काढली.