गुरुग्राममध्ये विद्यापीठ परिसरात नायजेरियन विद्यार्थ्यांच्या नमाजपठणाला भारतीय विद्यार्थ्यांचा आक्षेप

बहुतांश मुसलमान, मग ते कोणत्याही देशाचे असोत आणि ते कुठेही वास्तव्य करत असोत, तेथे वाद निर्माण करून सामाजिक शांतता भंग करतात, हे लक्षात घ्या !

वार्तांकनाच्या माध्यमातून मनशुद्धी करून स्वतःला घडवा ! – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिदा सिंगबाळ

वार्ताहर साधकाने सेवेच्या माध्यमातून स्वतःला घडवून अन्यही वार्ताहरांना घडवणे हीच खरी साधना आहे. बातम्या पाठवतांना त्या परिपूर्ण  पाठवायला हव्या. ‘मला हे जमेल का ?’, ‘मला किती सेवा आहेत ?’, अशा विचारांत न अडकता सर्वांनी मनशुद्धी करण्याचे व्रत घ्या !

कोल्हापूर येथील हिंदूसंघटन मेळाव्यात संघटितपणे धर्मकार्य करण्याचा उपस्थित हिंदूंचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ ऑक्टोबर या दिवशी कोल्हापूर येथे हिंदूसंघटन मेळावा पार पडला त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . . .

संगमेश्वर (जिल्हा रत्नागिरी) येथील सुप्रसिद्ध ‘रेकी मास्टर’ श्री. अजित तेलंग यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

संगमेश्वर (जिल्हा रत्नागिरी) येथील सुप्रसिद्ध ‘रेकी मास्टर’ आणि ‘रेकी विद्यानिकेतन’चे संस्थापक तथा ओझरे येथील ‘ब्रह्मकमल आश्रमा’चे संस्थापक श्री. अजित तेलंग यांनी नुकतीच येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

फरिदाबाद (हरियाणा) येथे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण

शाळेचे संचालक श्री. ललित गुप्ता यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने घेतलेला उपक्रम अतिशय चांगला झाला’, असे सांगितले.

व्यावहारिक जीवनातील निष्काम कर्मयोग भगवद्गीतेतून शिकलो ! – आशिष कुमार चौहान, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘मुंबई स्टॉक एक्स्चेंज’

प्रतिदिनच्या जगण्यात गीतेचे तत्त्वज्ञान उपयोगी पडते. गीता ही व्यवस्थापनाचा एक उत्तम ग्रंथ आहे. ज्यातून कसे जगावे ? आणि कसे काम करावे ? हे शिकता येते. फळाची अपेक्षा न करता, व्यावहारिक जीवनातील निष्काम कर्मयोग मी भगवद्गीतेतून शिकलो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करण्यासमवेतच ‘हलाल उत्पादनमुक्त’ देश असावा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

भारतामध्ये सरकारच्या एफ्.एस्.एस्.ए.आय. (FSSAI)आणि एफ्.डी.ए. (FDA) या दोन अधिकृत संस्था उत्पादनांचे प्रमाणीकरण करत असतांना वेगळ्या हलाल प्रमाणीकरणाची काय आवश्यकता ?

संभाजीनगर विद्यापिठाच्या युवा महोत्सवाला प्रारंभ !

महोत्सवात चालू झालेल्या कलेच्या यात्रेत सहभागी झालेल्या विद्यार्थी कलाकारांनी ‘तरुणाई म्हणजे केवळ मजा-मस्ती, हुल्लडबाजी हा आमचा स्वभाव नाही, तर सामाजिक जाणीव आणि कर्तव्य आम्हीही जाणतो’, हे देखाव्यातून मांडले.

‘अखिल भाविक वारकरी मंडळ’ अल्पावधीत लोकप्रिय ! – विजयकुमार देशमुख, आमदार, भाजप

या प्रसंगी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी वारकरी मंडळ स्थापन करण्याचा उद्देश सांगून संघटनेची ध्येय आणि धोरणे सांगितली. यापुढील काळात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वारकरी मेळावा घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी या प्रसंगी सांगितले.

आंदोलनानंतरही केवळ २ विषयांना उत्तरपत्रिकेची प्रत आणि पुनर्मूल्यांकन सुविधा देण्याचा निर्णय !

स्वतःला विद्यार्थीकेंद्रीत म्हणवणार्‍या सोलापूर विद्यापिठाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत, असे विद्यार्थी आणि पालक यांना वाटल्यास चूक ते काय ?