मणीपूरमध्ये हिंसाचार चालूच : महिलांच्या जमावाने घरे, शाळा पेटवल्या
या वेळी गोळीबार आणि बाँबस्फोटही झाले. या जमावाने सीमा सुरक्षादलाची वाहने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या जमावाने किमान १० घरे जाळली आहेत.
या वेळी गोळीबार आणि बाँबस्फोटही झाले. या जमावाने सीमा सुरक्षादलाची वाहने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या जमावाने किमान १० घरे जाळली आहेत.
हिंदूंच्या मंदिरांमधील धर्मांधांचा हैदोस खपवून घेतला जाणार नाही, असा वचक पोलीस कधी निर्माण करणार ?
‘वन्दे मातरम्’ या मंत्राचा जयघोष करत अनेक क्रांतीकारकांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सर्वस्वाचे बलीदान दिले. असे असतांना महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी विधानसभेत ‘जगात कुणापुढेही मस्तक झुकवण्यास इस्लाम अनुमती देत नाही.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे क्षेत्र असलेल्या कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली, अंबिवली, टिटवाळा या परिसरांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिक यांना त्यातून कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे.
मदनदास देवी हे जवळपास ६ दशके रा.स्व. संघाचे प्रचारक होते. त्यांनी संघाचे सह सरकार्यवाह म्हणूनही काम पहिले होते. मदनदास देवी यांनी संघ आणि भाजप यांच्यात समन्वयक म्हणून काम केले होते.
जमावाने ‘पोलिसांनी यादव यांच्यावर कारवाई न करता त्यांना सोडून दिले’, असा आरोप केला. जमाव हिंसक होत आहे, हे लक्षात येताच पोलिसांनी लाठीमार केला.
अमेरिकेत हेरगिरी करणारे फुगे सोडण्यात आले होते. त्यानंतर चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले होते. त्या वेळी गैंग यांनी आक्रमक भूमिका घेत अमेरिकेला फटकारले होते.
सेन्सॉर बोर्ड केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतांना त्याच्याकडून अशा प्रकारच्या चुका कशा होतात ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात नेहमीच उपस्थित होतो.
मद्रास उच्च न्यायालयाने परिपत्रक प्रसारित करत सांगितले की, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील न्यायालयांच्या परिसरात केवळ म. गांधी अन् संत तिरुवल्लुवर यांच्या प्रतिमा आणि पुतळेच लावले जावेत.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर सह्याद्री वाहिनीशी संवाद साधतांना श्री. धीरज वाटेकर यांनी, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पर्यावरणनीती आजही मार्गदर्शक, असल्याचे नमूद केले.