मणीपूरमध्ये हिंसाचार चालूच : महिलांच्या जमावाने घरे, शाळा पेटवल्या

या वेळी गोळीबार आणि बाँबस्फोटही झाले. या जमावाने सीमा सुरक्षादलाची वाहने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या जमावाने किमान १० घरे जाळली आहेत.

जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावण्‍याचे प्रकार खपवून घेणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

हिंदूंच्‍या मंदिरांमधील धर्मांधांचा हैदोस खपवून घेतला जाणार नाही, असा वचक पोलीस कधी निर्माण करणार ?

‘वन्‍दे मातरम्’ म्‍हणण्‍यास विरोध करणारे आमदार अबु आझमी यांचे सदस्‍यत्‍व त्‍वरित रहित करा ! – सकल हिंदू समाजाचे निवेदन

‘वन्‍दे मातरम्’ या मंत्राचा जयघोष करत अनेक क्रांतीकारकांनी भारताच्‍या स्‍वातंत्र्य संग्रामात सर्वस्‍वाचे बलीदान दिले. असे असतांना महाराष्‍ट्रातील समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी विधानसभेत ‘जगात कुणापुढेही मस्‍तक झुकवण्‍यास इस्‍लाम अनुमती देत नाही.

खड्ड्यांना उत्तरदायी ठेकेदार आणि अधिकार्‍यांवर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा नोंद करा !

कल्‍याण-डोंबिवली महानगरपालिकेचे क्षेत्र असलेल्‍या कल्‍याण, डोंबिवली, ठाकुर्ली, अंबिवली, टिटवाळा या परिसरांतील रस्‍त्‍यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्‍यामुळे वाहनचालक आणि नागरिक यांना त्‍यातून कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे.

रा.स्व. संघाचे माजी सह-सर कार्यवाह मदनदास देवी यांचे निधन !

मदनदास देवी हे जवळपास ६ दशके रा.स्व. संघाचे प्रचारक होते. त्यांनी संघाचे सह सरकार्यवाह म्हणूनही काम पहिले होते. मदनदास देवी यांनी संघ आणि भाजप यांच्यात समन्वयक म्हणून काम केले होते.

मध्यप्रदेशात धार्मिक भावना दुखावल्याचे सांगत मुसलमानांकडून पोलीस ठाण्यासमोर हैदोस !

जमावाने ‘पोलिसांनी यादव यांच्यावर कारवाई न करता त्यांना सोडून दिले’, असा आरोप केला. जमाव हिंसक होत आहे, हे लक्षात येताच पोलिसांनी लाठीमार केला.

चीनचे परराष्ट्र मंत्री गेल्या १ मासापासून बेपत्ता !

अमेरिकेत हेरगिरी करणारे फुगे सोडण्यात आले होते. त्यानंतर चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले होते. त्या वेळी गैंग यांनी आक्रमक भूमिका घेत अमेरिकेला फटकारले होते.

‘ओपेनहायमर’ चित्रपटातून श्रीमद्भगवद्गीतेचा अवमान होणार्‍या प्रसंगाला अनुमती कशी दिली ?

सेन्सॉर बोर्ड केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतांना त्याच्याकडून अशा प्रकारच्या चुका कशा होतात ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात नेहमीच उपस्थित होतो.

न्यायालयांच्या परिसरात केवळ म. गांधी आणि संत तिरुवल्लुवर यांच्याच प्रतिमा लावण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !

मद्रास उच्च न्यायालयाने परिपत्रक प्रसारित करत सांगितले की, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील न्यायालयांच्या परिसरात केवळ म. गांधी अन् संत तिरुवल्लुवर यांच्या प्रतिमा आणि पुतळेच लावले जावेत.

चिपळूण येथील पत्रकार आणि पर्यावरण अभ्यासक धीरज वाटेकर यांना ‘पर्यावरण दूत’ पुरस्कार प्रदान

पुरस्कार स्वीकारल्यानंतर सह्याद्री वाहिनीशी संवाद साधतांना श्री. धीरज वाटेकर यांनी, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पर्यावरणनीती आजही मार्गदर्शक, असल्याचे नमूद केले.