बंदमुळे इंफाळ खोर्‍यातील जनजीवन विस्कळीत !

बहुतांश सर्वच वस्त्यांमधील बाजारपेठा बंद होत्या. सार्वजनिक वाहतूक आणि शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. पर्वतीय जिल्ह्यांमध्ये मात्र या बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही.

(म्हणे) ‘ज्ञानवापीतील हिंदु चिन्हे हिंदु-मुसलमान संस्कृतीच्या ऐक्याचे  प्रतिके !’ – ज्ञानवापीचे मुख्य इमाम

ज्ञानवापीच्या तिसर्‍या दिवसाच्या सर्वेक्षणात मुसलमान पक्षकारही सहभागी !

मणीपूरमध्ये पुन्हा हिंसाचार : आतंकवाद्यांकडून तिघांची हत्या

हे तिघे झोपेत असतांना आतंकवाद्यांनी या तिघांवर गोळ्या झाडल्या आणि नंतर तलवारीने त्यांचे तुकडे केले.

जम्मू-काश्मीरवासीय आता मुक्त जीवन जगत आहेत !

कलम ३७० रहित होऊन ४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचे प्रतिपादन

गोवा खंडपिठाचे निकाल आता कोकणीतून !

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाचे निकाल आता कोकणी भाषेतूनही मिळणार !

सिंधुदुर्ग : वीजवितरण आस्थापनाच्या विरोधात माडखोलवासियांचे प्रतिकात्मक ‘तिरडी’ आंदोलन !

प्रशासनाला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते का ?  

देवगड (सिंधुदुर्ग) : कुवळे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामात भ्रष्टाचार !

ग्रामस्थांना उपोषण करण्यास भाग पाडणारे प्रशासन !

(म्हणे) ‘गोव्यात ‘मणीपूर’सारखी स्थिती निर्माण होऊ शकते !’ – ‘गोवा आणि दमण आर्चडायोसीस’ यांच्या पाक्षिक पुस्तिकेत लेख

चिथावणीखोर लिखाण करून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारा लेख प्रसिद्ध करणार्‍या ‘गोवा आणि दमण आर्चडायोसीस’ यांच्या पाक्षिक पुस्तिकेची गंभीरतेने नोंद घेऊन गोवा सरकारने संबंधितांवर कारवाई करावी, असेच शांतीप्रिय जनतेला वाटते !

(म्हणे) ‘औरंगजेबाचे उदात्तीकरण केले तर त्यात वाईट काय ?’ – प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी

भारतभरातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे, हा राष्ट्रद्रोहच आहे. अशांना भारतात रहायला देणेच चुकीचे आहे.

निपाणी भाग ब्राह्मण सभा यांच्या वतीने निपाणी (कर्नाटक) येथे महारुद्र स्वाहाकारास प्रारंभ !

निपाणी भाग ब्राह्मण सभा यांच्या वतीने अधिक मासाच्या निमित्ताने ५ ते ७ ऑगस्ट या कालावधीत व्यंकटेश मंदिर, गांधी चौक येथे महारुद्र स्वाहाकार आयोजित करण्यात आला असून ५ ऑगस्टला त्याचा प्रारंभ झाला.