Ladakh Dramatic Clash ChinaTroops : लडाखच्या मेंढपाळांची चीनच्या सीमेजवळ चिनी सैनिकांशी शाब्दिक चकमक !

पूर्वीची पराभूत मानसिकता त्यागून राष्ट्रप्रेमाच्या नव्या उत्साहाने भारीत झालेले भारतीय आव्हाने स्वीकारण्यास सज्ज झाल्याचे हे द्योतक आहे !

Indian Air Force : भारतीय वायूदलाने पहिल्यांदाच कारगिलमध्ये रात्रीच्या अंधारात धावपट्टीवर उतरवले विमान !

कारगिल समुद्रसपाटीपासून ८ सहस्र ८०० फूट उंचीवर आहे. येथे डोंगरांच्या मध्ये अशा प्रकारे रात्रीच्या अंधारात विमान उतरवणे, ही कठीण गोष्ट मानली जाते !

‘आम्हाला हमास आणि त्याच्या सैनिकांचा गर्व !’ – असगर अली करबलाई, काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष, लडाख

हमासने अनेक महिलांवर बलात्कार करून त्यांची हत्या केली, ४० लहान मुलांचा गळे चिरले, गर्भवती महिलेची पोट फाडून अर्भक बाहेर काढून दोघांची हत्या केली, असे अनेक असुरांनाही लाजवणारे अत्याचार करणार्‍याचा गर्व वाटणारे काँग्रेसच्या नेत्यांची मानसिकता काय आहे ?, हे यातून लक्षात येते !

चीनने भारताची एक इंचही भूमी बळकावलेली नाही ! – लडाखचे उप राज्यपाल

आपली एक इंचही भूमी चीनने बळकावलेली नाही. वर्ष १९६२ मध्ये जे घडले, त्याविषयी बोलणे निरर्थक आहे; परंतु आता अखेरच्या इंचापर्यंतचा आपला भूभाग आपल्याच कह्यात आहे.

चीनने सहस्रो कि.मी. भूमी हिसकावली, तरी पंतप्रधान एक इंचही भूमी गेली नसल्याचा दावा करतात ! – राहुल गांधी

वर्ष १९६२ च्या युद्धात चीनने भारताची ३८ सहस्र चौरस किलोमीटर भूमी बळकावली. यावर राहुल गांधी यांचे पणजोबा आणि तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी संसदेत, ‘जेथे गवताची पातीही उगवत नाहीत, अशीच भूमी चीनने बळकावली आहे’, असे म्हणत याचे समर्थन केले होते.

मुसलमान तरुणाने बौद्ध मुलीसह केले पलायन : परिसरात तणाव

केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण समोर आले आहे. तेथे मंजूर अहमद नावाच्या मुसलमान तरुणाने एका बौद्ध मुलीला पळवून नेले. यावरून परिसरात तणावाचे  वातावरण निर्माण झाले आहे.

लडाखमध्ये भारतीय सैन्याचे वाहन खोल दरीत कोसळून ९ सैनिकांचा मृत्यू

मृत सैनिकांमध्ये एका अधिकार्‍याचाही समावेश आहे. काही सैनिक घायाळही झाले आहेत. भारतीय सैनिक कारू गॅरिसन येथून लेहजवळील क्यारी शहराकडे जात होते. त्या वेळी ही घटना घडली.

(म्हणे) ‘केंद्र सरकारची मंत्रालये रा.स्व.संघाकडून चालवली जातात !’ – राहुल गांधी

जर असे असते, तर आतापर्यंत रा.स्व. संघ पुरस्कार करते, त्या हिंदु राष्ट्राची स्थापना झाली असती, देशव्यापी गोहत्याबंदी, धर्मांतरबंदी कायदे झाले असते.

हिमालयामध्ये आजही आढळते संजीवनी !

रामायण काळात लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानाने हिमालय पर्वतातून आणलेली संजीवनी म्हणजे ‘सीबकथॉर्न’ वनस्पती ही बर्फाळ प्रदेशांमध्ये आढळणारी एक आश्‍चर्यकारक वनस्पती आहे.

लडाखमध्ये बसवण्यात आले जगातील पहिले ‘लाय फाय’ नेटवर्क !

लडाख येथील डोंगराळ क्षेत्रात संपर्कासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. ‘लाय फाय’ असे याचे नाव आहे. याची यशस्वी चाचणी करण्यात आली. ‘लाय फाय’, म्हणजेच ‘लाईफ फिडॅलिटी टेक्नोलॉजी’ असे याचे नाव आहे.