आनंदी नसाल, तर कामावर येऊ नका ! – चिनी आस्थापनाचा कामगारांना आदेश

‘पांग डाँग लाइ’ या आस्थापनाचे संस्थापक-अध्यक्ष यु डाँग लाइ यांनी अलीकडेच त्यांच्या आस्थापनातील कर्मचार्‍यांदा वर्षाला १० दिवसांची ‘दुःखी सुटी’ घोषित केली आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक जण आनंदी असेलच असे नाही.

China Tesla India Investment : (म्हणे) ‘भारत हे ‘टेस्ला’साठी गुंतवणूक करण्याचे योग्य ठिकाण नाही !’ – चीनच्या विश्‍लेषकाचे विधान

टेस्लासारखे आस्थापन चीनऐवजी भारतात गुंतवणूक करत आहे, यावरून चीनविषयी या आस्थापनाला विश्‍वास नाही, हेच स्पष्ट होते. यामुळे चीनला मिरच्या झोंबणार, यात काय विशेष ?

(म्हणे) ‘चीन-भारत संबंध शांतता आणि विकास यांसाठी अनुकूल !’ – माओ निंग, प्रवक्ते, चीन

चीनचा भारतासमवेतचा इतिहास पहाता तो विश्‍वासघातकीच असल्याचे दिसतो. त्यामुळे भारत चीनसमवेत कधीही सकारात्मक विचार करून गाफील राहू शकत नाही !

हिंद महासागरात चीनने तैनात केल्या आहेत हेरगिरी करणार्‍या ३ नौका !

दक्षिण चीन समुद्रात तेथील देशांवर सागरी दबाव आणल्यानंतर चीनने आता हिंदी महासागर क्षेत्रात किमान ३ चिनी सर्वेक्षण आणि पाळत ठेवणार्‍या नौका तैनात केल्या आहेत. चीनला वर्ष २०२५ पर्यंत हिंदी महासागरात गस्त घालायची आहे.

चीनने अरुणाचल प्रदेशमधील ३० ठिकाणांची नावे पालटली !

आता भारताने संपूर्ण तिबेटवर भारताचा अधिकार असल्याचे सांगून त्याची राजधानी ल्हासा, तसेच शिगात्से, शान्नान, कामडो, ग्यात्न्से आदी प्रमुख शहरांची नावे पालटली पाहिजेत.

China vs Philippines : आम्ही आमच्या शत्रूंच्या विरोधात कारवाई करू ! – फिलिपाईन्स

भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौर्‍यानंतर फिलिपाईन्सने नाव न घेता चीनला दिली धमकी

(म्हणे) ‘अमेरिका भारताला आमच्याविरुद्ध चिथावणी देत आहे !’

चीन भारताच्या विरोधात पाकिस्तानची नेहमी बाजू घेत असतो, त्याविषयी चीन तोंड उघडेल का ?

चीनचा अरुणाचल प्रदेशवर पुन्हा दावा !

भारताने अनेकदा स्पष्ट करूनही अरुणाचल प्रदेशवर वारंवार दावा सांगणार्‍या  चीनला भारताने त्याला समजेल अशा भाषेतच समज द्यायला हवी, हेही तितकेच खरे आहे !

China Ready To Intervene : अमेरिकेने रशियावर आक्रमण केल्यास आम्ही सैन्य पाठवणार ! – चीनची चेतावणी

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनमध्ये नाटोने सैन्य पाठवण्याची केली होती मागणी !

India China Border Dispute : (म्हणे) ‘एकमेकांवर विश्‍वास ठेवला, तर गैरसमज दूर होऊन आपले नाते भक्कम होईल !’ – चीन

एकमेकांनी विश्‍वास ठेवायला चीन विश्‍वासू आहे का ? चीनवर ज्याने विश्‍वास ठेवला त्याचा आत्मघात झाला, असाच इतिहास आहे आणि त्यात भारताचाही समावेश आहे ! हा अनुभव गाठीशी असणारा भारत चीनवर विश्‍वास ठेवू शकत नाही !