अमेरिकेच्या डॉलरच्या बरोबरीनेच भारतीय रुपयाचाही वापर व्हावा !

श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांचे विधान !

कोणताही देश भारताविरुद्ध श्रीलंकेचा वापर करू शकणार नाही !  

श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांचे आश्‍वासन !

चीनच्या नागरिकांनी लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा श्रीलंकेचा आरोप

श्रीलंकेने ऑनलाईन फसवणुकीत गुंतलेल्या चिनी नागरिकांच्या एका मोठ्या टोळीचा बुरखा फाडला आहे. चिनी नागरिकांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप श्रीलंकेने केला आहे.

श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत सीता मंदिराजवळील स्मारकाचे उद्घाटन

श्रीलंकेतील नुवारा एलिया या शहरामधील सीता मंदिराजवळ बांधण्यात आलेल्या एका स्मारकाचे उद्घाटन श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणावर्धने यांनी केले.

श्रीलंकेत सरकारी स्तरावर हिंदु मंदिरांवर मोठ्या प्रमाणात होत आहेत आक्रमणे !

श्रीलंकन सरकारकडून होत असलेली आक्रमणे निषेधार्ह असून भारताने श्रीलंका सरकारला यासंदर्भात जाब विचारणे आवश्यक !

राष्ट्राध्यक्ष विक्रमसिंघे यांचे सरकार रामायणाशी संबंधित ठिकाणे ओळखून त्यांना पर्यटन स्थळे बनवण्यासाठी मोठ्या योजनेवर काम करत आहे

श्रीलंका रामायणातील घडामोडींची साक्ष देणार्‍या स्थळांचा विकास करणार !

कुठे रामायणाशी निगडीत स्थळांचा विकास करणारा श्रीलंका, तर कुठे श्रीरामाला काल्पनिक ठरवून रामसेतू तोडायला निघालेले हिंदुद्वेषी तत्कालीन काँग्रेस सरकार !

संकटाच्या वेळी भारताने खरी मैत्री निभावली ! – श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणवर्धने

संकटाच्या वेळी भारताने आमच्याशी खरी मैत्री निभावली, असे विधान श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणवर्धने यांनी येथे केले. ‘टाटा टिस्कॉन डीलर कन्वेंशन २०२३’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

श्रीलंकेने मानले भारताचे आभार !

कठीण काळात अत्यावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी भारताकडून मिळालेल्या ४ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या कर्जाच्या मोठ्या साहाय्यामुळे आम्ही काही प्रमाणात आर्थिक स्थैर्य प्राप्त करू शकलो, असे सांगत श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साबरी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

आर्थिक मंदीमुळे श्रीलंकेची स्थिती अधिक बिकट

चीनच्या दबावाखाली आल्यामुळे आर्थिक मंदीला सामोरे जावे लागलेल्या श्रीलंकेची स्थिती अधिक बिकट झाली आहे.

श्रीलंकेच्या नौदलाकडून २४ भारतीय मासेमार्‍यांना अटक : ५ नौकाही जप्त

भारताची सागरी सीमा कुठपर्यंत आहे, याची माहिती भारतीय तटरक्षक दल आणि नौदल भारतीय मासेमारांना का देत नाही ? किंवा या सीमेजवळ ती ओळखता येण्यासारखे चिन्ह का लावत नाही ?