नेतान्याहू यांना अल्लाकडे पाठवा !
तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी निवडणुकीच्या प्रसारसभेत ‘इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अल्लाकडे पाठवा’ असे विधान केल्यानंतर इस्रायलने तुर्कीयेमधून त्याच्या राजदूतांना परत बोलावले आहे.
तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी निवडणुकीच्या प्रसारसभेत ‘इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अल्लाकडे पाठवा’ असे विधान केल्यानंतर इस्रायलने तुर्कीयेमधून त्याच्या राजदूतांना परत बोलावले आहे.
भारताच्या पंतप्रधानांना शिवीगाळ करणार्यांची मनोवृत्ती किती खालच्या दर्जाची आहे ?, हे लक्षात येते ! याचा निषेध अन्य राजकीय पक्षांनी केलेला नाही, यात त्यांचे याला समर्थन आहे, असेच लक्षात येते !
मशिदीवर रंग पडून होणारा संभाव्य वाद टाळण्यासाठी मशीद समितीचा निर्णय ! वर्षातून एकदा किरकोळ रंग उडाल्याचेही सहन करू न शकणारे कधीतरी हिंदूंसमवेत बंधूभावाने राहू शकतील का ?
श्रीराममंदिरात पुजार्यांनी श्री रामलल्लावर फुलांचा वर्षाव केला. यानंतर त्यांना गुलाल अर्पण करण्यात आला. या वेळी पुजार्यांनी होळीविषयी गीते गायली.
तेलंगाणामध्ये काँग्रेसचे सरकार आल्यावर लगेचचच हिंदूंवर आक्रमण करण्याच्या घटना चालू झाल्या, हे काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या हिंदूंनी लक्षात घ्यावे !
प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. महंमद यांची माहिती
‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याचा दावा !
भारताने स्वतःवर झालेल्या आक्रमणात गमावलेली स्वतःची भूमीही कधी परत घेतलेली नाही, हाही इतिहास आहे. तो पालटण्याचा भारताने प्रयत्न केला पाहिजे, असेच राष्ट्रभक्तांना वाटते !
अशा गुन्हेगारांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारून ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
पुजार्यासह १३ जण घायाळ ! : गाभार्यात गुलाल न उधळण्याची सूचना असतांना त्याचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई झाली पाहिजे, म्हणजे असे कृत्य पुन्हा कुणी करणार नाही !