गोवा : सरकारच्या ‘टेलीमानस’ योजनेच्या अंतर्गत एका वर्षात १ सहस्र जणांनी केला संपर्क !

केवळ समुपदेशाने मानसिक समस्या सुटणार नाहीत. त्याला अध्यात्माची (साधनेची) जोड देणे आवश्यक आहे. अनेक सोयीसुविधा, भौतिक विकास आदी साध्य करूनही मोठ्या प्रमाणात नागरिक मानसिक रुग्ण का बनत आहेत ?

सिंधुदुर्ग किल्ल्यावर २७ सप्टेंबर या दिवशी जागतिक पर्यटन दिन साजरा होणार

‘पर्यटन आणि हरित गुंतवणूक’ ही ‘जागतिक पर्यटन वर्ष २०२३’ ची जागतिक संकल्पना (थीम) असून त्यानुसार हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ सकाळी ९ वाजता स.का. पाटील महाविद्यालय, मालवण येथे होणार आहे.

यांत्रिक नौकांची मासेमारीसाठी मालवण (सिंधुदुर्ग) किनारपट्टी नजिकच्या समुद्रात घुसखोरी

यांत्रिक नौका, परप्रांतीय नौकाधारक आणि पारंपरिक मासेमार यांच्यात प्रतिवर्षी मासेमारीवरून वाद होत असतात. प्रतिवर्षीचा हा अनुभव असतांना मत्स्य विभागाचे प्रशासन त्यावर ठोस उपाययोजना का काढत नाही ?

प्रदूषणाच्या नावाखाली श्री गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन करणार्‍यांचे कुंभारांशी साटेलोटे ?

नदीच्या किनारी दान घेतलेल्या या श्री गणेशमूर्ती या ‘आयशर टेंपो’मधून कोल्हापूर, सांगली येथील कुंभारांना अगोदरच विकल्याची चर्चा जनमानसात आहे.

दान घेतलेल्या श्री गणेशमूर्ती बाजारात पुन्हा विक्रीस ठेवल्या जात असल्याने मूर्तीदान घेणार्‍या संस्थांवर महापालिकेने लक्ष ठेवावे ! – संतोष सौंदणकर, शिवसेना शहर संघटक

शास्त्रानुसार नैसर्गिक जलस्रोतात किंवा वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यामुळे श्री गणेशमूर्तीतील गणेशतत्त्वे पाण्याद्वारे सर्वदूर पसरून चराचर सृष्टीला त्याचा लाभ होतो.

ठाणे येथे विसर्जन मिरवणुकीत ‘जय श्रीराम’च्या घोषणेवर मुसलमानांचा आक्षेप !

हिंदुबहूल देशात हिंदूंना घोषणा देण्यासाठी आक्षेप घेण्यास हे पाकिस्तान आहे का ?

भिवंडी येथे बांगलादेशींना खोटे रेशनकार्ड बनवून देणारी टोळी अटकेत !

बनावट कागदपत्रांचा वापर करून बांगलादेशातील घुसखोर नागरिकांसाठी शिधापत्रिका बनवल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. 

नवी मुंबईमध्ये ६३ वर्षे ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा कायम राखणारे आग्रोळी गाव ! Ganeshotsav

गणेशोत्सवाच्या या काळामध्ये १० दिवस मंदिरात संपूर्ण गाव एका कुटुंबाप्रमाणे वावरत असते. आजही गावामध्ये ‘एक गाव एक गणपति’प्रमाणे ‘एक गाव एक होळी’, ‘एक गाव एक दहीहंडी’, तसेच अन्य सर्व उत्सव एकत्रपणे साजरे केले जातात.

महिलांवरील अत्याचारांच्या घटनांच्या अन्वेषणासाठी मुंबईत स्वतंत्र श्‍वानपथक येणार !

केंद्रशासनाकडून ६० टक्के आणि महाराष्ट्र शासनाकडून ४० टक्के अशा प्रकारे हा निधी प्राप्त झाला आहे. सध्या निर्भया पथकासाठी मुंबईमध्ये स्वतंत्र गाड्या आहेत. श्‍वानपथकामुळे महिलांवरील अत्याचारांच्या घटनांच्या अन्वेषणाला गती मिळेल.

पट्टणकोडोली येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या अंगावरील दागिने आणि दानपेटीतील पैसे यांची चोरी !

हिंदूंची असुरक्षित मंदिरे !