कुठलेही एक मंदिर बंद होणे, म्हणजे ७ पिढ्यांचे  भवितव्य अंधारमय होणे ! – डिगंबर महाले, अध्यक्ष श्री मंगळग्रह संस्थान, अमळनेर

मंदिरांच्या माध्यमातून सध्या कुठेही न मिळणारी मनशांती विनामूल्य प्राप्त होते. आपली आध्यात्मिक केंद्र असलेल्या मंदिरांचे रक्षण होणे महत्त्वाचे आहे. यासाठी संघटन होणे आवश्यक आहे.’’

राज्य माझ्या हातात दिल्यास एकत्र मशिदींवरील भोंगे बंद करू ! – राज ठाकरे

येथे ९ मार्च या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापनदिन सोहळा पार पडला.

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ‘जागतिक अध्यात्म महोत्सवा’चे आयोजन !

संस्कृती आणि अध्यात्म ही भारताची ‘सॉफ्ट पावर’ आहे. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा हा कोट्यवधी लोकांच्या जीवनातील प्रतिदिनचा अविभाज्य घटक बनला आहे.

पेठवडगाव येथील विकासाच्या संदर्भात सर्व प्रश्न मार्गी लावणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

पेठवडगाव नगर परिषद येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. ‘शिवराज्य भवन’ बांधकामासाठी १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे.

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा अर्ज फेटाळला !

शहरातून वहाणार्‍या पवना, इंद्रायणी नद्यांचे पुनरुज्जीवन करतांना नदीची वाहन क्षमता अल्प होता कामा नये. नदीचे शुद्धीकरण झाले पाहिजे, तसेच पर्यावरणीय समतोल साधला जाईल, याची काळजी घ्यावी.

जायका प्रकल्पासाठी केंद्राकडून ४३ कोटींचा निधी उपलब्ध !

राष्ट्रीय नदी सुधार प्रकल्पांतर्गत महापालिकेने हाती घेतलेल्या जायका प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी ४३ कोटी १७ लाख रुपयांचा निधी वितरित केला असून राज्य शासनाने तो वर्ग करण्याची प्रक्रिया चालू केली आहे.

BJP Worker Arrested : मंड्या (कर्नाटक) येथे २ वर्षांपूर्वी आंदोलनामध्ये चुकून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणणार्‍या भाजप कार्यकर्त्यावर आता कारवाई !

घोषणा देण्याच्या नादात रवि नावाच्या कार्यकर्त्याने गोंधळून जाऊन ‘पाकिस्तान झिंदाबाद’, असे म्हटले. ते एकून अन्य कार्यकर्त्याने रवीचे तोंड बंद केले.

China Pak Relations : (म्हणे) ‘चीन-पाक संबंधांचे सामरिक महत्त्व आणखी वाढले !’ – चिनी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग

पाकिस्तान, नेपाळ आणि मालदीव यांच्या माध्यमातून चिनी ड्रॅगन भारताभोवती विळखा घालत आहे.

Ramnavami Holiday Bengal : बंगालमध्ये प्रथमच रामनवमीची सुटी घोषित !

अयोध्येतील श्रीराममंदिरामुळे हिंदू जागृत झाले आहेत. त्याचा परिणाम येत्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला भोगावा लागू नये; म्हणूनच ममता बॅनर्जी सरकारने ही सुटी घोषित केली आहे.

सिद्धपेट (तेलंगाणा) येथे महाशिवरात्रीच्या दिवशी कोमुरावेल्ली मंदिराबाहेर भाविकांवर पोलिसांचा लाठीमार !

रस्ता अडवून नमाजपठण करणार्‍यांना पोलिसांनी मारल्यावर आकाश-पाताळ एक करणारे काँग्रेसवाले, पुरो(अधो)गामी आता एक शब्दही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !