पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी कायद्यावर शेतकर्यांचे सार्वत्रिक मतदान घ्यावे ! – वि.द. बर्वे, सामाजिक कार्यकर्ते
वि.द. बर्वे यांनी पुढे म्हटले आहे की, ज्या शेतकर्यांची नावे सात-बाराच्या उतार्यावर असतील त्यांनाच मताचा अधिकार देऊन सार्वत्रिक मतदान घेऊन ज्यांची बाजू खरी असेल, हे सिद्ध होऊ द्या. ‘दूध का दूध और पानी का पानी’, ठरवण्याचा अधिकार शेतकर्यांना लाभू द्या.